शहरातील शनिवार बाजार परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली असून दोन वर्षांपासून हे विश्रामगृह बंद असल्याने सध्या ते ओस पडले आहे. ...
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा खेड्यातून दोन महिन्यात पंधरा बैलजोडी चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात आहे; परंतु, पोलीस प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने बोरी ग् ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चालू वर्षात प्रस्तावित केलेल्या ३ हजार ५३३ कामांपैकी मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार १३३ मंजूर कामांना अद्यापही कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत़ त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या कामांवर ब ...
जिल्ह्यातील बेलगाम वाळू माफियांसोबत काही पोलीस, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याची बाब कागदोपत्री स्पष्ट झाली असतानाही तशी थेट माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचली नसल्याची बाब विधान परिषदेत पाटील यांनी दिलेल्या लेखी ...
दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी लागणारे आॅईल विना परवाना तयार करणाऱ्या एका कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. या प्रकरणात वरिष्ठांच्या आदेशावरुन ३ मार्च रोजी गुन्हा नोंद झाला ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चार ते पाच दिवसांमध्ये लागण्याची शक्यता असली तरी जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने समविचारी पक्षांना डावलून केलेली ‘अभद्र’ युती कायम असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. ...
जिल्ह्यातील शिवालयांमध्ये सोमवारी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बम बम भोलेचा गजर करीत अनेक शिवभक्तांनी भक्तीभावे दर्शन घेतले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ...