येलदरी धरणाच्या ५० वर्षांच्या इतिहास दुसऱ्यांदा हे धरण मृतसाठ्यात गेले आहे. मृतसाठ्यात १०२ दलघमी पाणी असून, त्यात १४ टक्के गाळ असल्याचे २०११ मधील सर्वेक्षणात म्हटले होते. त्यामुळे या धरणातील पाणी प्रथमच मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने परभणी, जिंतूर, हिं ...
येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक मागील एक महिन्यापासून फिरकले नाहीत. त्याचप्रमाणे औषधींचा तुटवडा, ठिकठिकाणी असणारी अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व विस्कटलेली प्रशासन व्यवस्था या ग्रामीण रुग्णालयातील सेवाच सलाईनवर असल्याची भावना रुग्ण ...
शहरातील स्टेट बँक आॅफ हैदराबादचे इंडिया बँकेत विलिनीकरण झाल्यानंतर इंडिया बंँकेचे एटीएम बंद करण्यात आले. त्यामुळे एकाच एटीएमवर तालुक्यासह शहरातील नागरिकांचा भार येत आहे. परिणामी, ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ...
तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जमिनीतील पाणीपातळीत मोठी घट झाली असताना जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून दोन ते तीन वेळेस पाणी सोडल्याने पाणीपातळीत तर वाढ झालीच; परंतु, दुष्काळाची दाहकताही कमी झाली आहे. त्यामुळे जायकवाडीच्या ...
येथील महानगरपालिकेतील १३ नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाविरोधात पुकारलेली बंडाची भूमिका कायम असल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस परभणीत अडचणीत आली आहे़ राष्ट्रवादीतील बंडाळीची बाब शिवसेनेच्या पथ्यावर पडणारी आहे़ ...
केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गतवर्षी जलद प्रतिसादाबद्दल देश पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविणाऱ्या परभणी महानगरपालिकेची यावर्षी अत्यंत सुमार कामगिरी झाली असून, देशातील पश्चिम विभागातील १००२ शहरांच्या यादीत ...
येथील महानगरपालिकेचा कारभार चालविण्यासाठी घेतलेल्या कर्जांची परतफेड नियमित होत नसल्याने विविध विभागांच्या कर्जाचा डोंगर १०० कोटींवर पोहचला असून, वाढत जाणारे कर्ज आणि त्या तुलनेत उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने महापालिका आर्थिक कचाट्यात सापडली आहे़ ...