शहरातील कच्छी बाजार परिसरातील ९ दुकाने फोडून चोरट्यांनी ४१ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली आहे़ या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ ही घटना शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान घडली़ ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीनचे शनिवारी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले़ त्यामुळे दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील रुग्णांना अखेर शनिवारी खऱ्या अर्थाने सिटीस्कॅन मश ...
उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुलाची प्रशस्त जागेत उभारणी करण्यात आली़ या ठिकाणी खेळाडू दररोज सरावासाठी येतात़ परंतु, पावसाळ्यात जिल्हा क्रीडा संकुलात पाणी साचून तळ्याचे स्वरुप येत असल्याने खेळडूंमधून संताप व ...
तालुक्यातील ग्रामीण भागात गवंडी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांचे प्रमाणपत्र नोंदणी करणे व यापूर्वी नोंदणी झालेल्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून देण्यासाठी ग्रामसेवकांकडून विलंब होत असल्याच्या कारणावरून व गटविकास अधिकारी सुध्दा गवंडी कामगारांच्या समस्या ...
नव महाराष्ट्र घडविण्यासाठी जनतेचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्वाच आहे आणि तो घेण्यासाठी मी जनआशीर्वाद यात्रेनिमित्त परभणीत आलो आहे. त्यामुळे नव महाराष्ट्र घडविण्यासाठी मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. ...
खरीप हंगामातील पिकांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील पावणे सहा लाख शेतकऱ्यांनी २०१८-१९ या वर्षात विमा कंपनीकडे २८ कोटी ५८ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. यावर केंद्र व राज्य सरकारने अडीचशे कोटी रुपये आपल्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे ...
आॅगस्टचा पहिला आठवडा संपला असला तरी जिल्ह्याला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ प्रकल्पामध्ये आज घडीला केवळ ०.७६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या साठ्याची टक्केवारीही केवळ ०.७२ इतकी आहे. ...
शिवसेनेचा देव असलेल्या जनता जनार्दनचे आशीर्वाद घेण्यासाठी मी निघालो आहे. ही यात्रा माझ्यासाठी तिर्थ यात्रा आहे़ महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त व प्रदूषण मुक्त करून सुजलाम् सुफलाम् करण्याचे शिवसेनेने ठरविले असल्याचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ...