शहरातील ममता कॉलनी येथील मनपाच्या जलकुंभाचा शुक्रवारी सकाळी ११ वाजता व्हॉल्व्ह तुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. या संदर्भातील दुरुस्तीचे काम उशिरापर्यंत सुरु होते. ...
जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परभणी आगारातून दररोज ६४ फेऱ्या मारल्या जातात; परंतु, मागील काही दिवसांपासून बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने केवळ ५३ बस रस्त्यावरुन धावत आहेत. उर्वरित १५ बस आगारात दुरुस्तीसाठी दोन-दोन दिव ...
येथील मुख्य रस्त्यावरील संत सावता माळी चौकात नगरपालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या कमानीचे काम मागील दीड महिन्यापासून रखडल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. यामुळे या रस्त्यावर असलेल्या व्यापाऱ्यांना, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या ३ कोटी ८ लाख रुपयांच्या निधीतून ९८ पैकी तब्बल ९५ कामांचे तीन लाखांच्या आत तुकडे पाडून वनविभागाने शासनाच्या निविदा प्रक्रियेला छेद दिल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागीय आयुक्तांनाच ...
जिंतूर तालुक्यातील विजयनगर तांडा, घेवंडा, खरदडी या गावांमध्ये तब्बल ६० वर्षानंतर बससेवा सुरु झाल्यानंतर ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. आ.विजय भांबळे यांनी याकामी प्रयत्न केले. त्यास यश मिळाल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले जात आ ...
एअरपोर्टच्या धर्तीवर परभणीत बसपोर्ट उभारले जात असून १४ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. ...
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडल्यानंतर पूरपरिस्थती निर्माण झालीच तर करावयाच्या उपाययोजनांची तयारी येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे. या अंतर्गत गोदावरी नदीकाठावरील तहसील कार्यालयात रेस्क्यू बोट सज्ज ठेवण्यात आल्या असून, या बोटींची चाच ...
पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत जिल्ह्यात १५ जुलै ते १३ आॅगस्ट या कालावधीत ५ हजार ९७९ नागरिकांना ८७९ दुकानदारांच्या माध्यमातून नवीन गॅस जोडणी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांनी दिली. ...