शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तत्काळ करावी, शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या शेती विरोधी धोरणाची होळी केली. ...
वालूर येथील बारव तीन वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेतून गाळ, झुडपे काढून बारव पुनर्जिवित केली. या उत्खननात हेलीकल स्टेपवेल (चक्राकार) बारावचा ऐतिहासिक आणि शिल्प केलेचा उत्कृष्ठ नमुना पुढे आला. ...