येथील पशूवैद्यकीय इमारतीची अवस्था अत्यंत वाईट झाली असून केव्हाही ही इमरात पडू शकते. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जनावरांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी नवीन इमारतीची मागणी पशूपालकांतून होत आहे. ...
पक्ष्यांची /किलबिल असो की वाहनांचा गोंगाट, घरातील गलबलाट असो की कोणी प्रेमाने लडीवाळपणे दिलेली हाक असो.. या सर्व कर्णमधुर, कर्णकर्कश आवाजापासून ती फार दूर होती. ...
जायकवाडीच्या डाव्या कालव्यावरील पोहेटाकळी शिवारामध्ये कालव्याच्या लगत कच्च्या रस्त्यावरुन जाणारी दुचाकी कालव्यामध्ये पडूून एक महिला पाण्यात वाहून गेली. ...
राज्य शासनाच्या कर्मचार्यांना चार वर्षांत एकदा महाराष्ट्र दर्शन ही सुविधा देण्यात आली असली तरी महाराष्ट्र दर्शन न करताच त्याचे बिल दाखल करून देयके उचलण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून घडत आहे. ...
जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या कुटुंबियांसाठी १८ नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यात २१८ जणांची तपासणी करण्यात आली. ...
सध्या निर्माण झालेली दुष्काळस्थिती लक्षात घेता गोदावरी पात्रातील वाळूचे लिलाव रद्द करावेत, अशी मागणी आ. मोहन फड यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. ...
मराठा समाजाच्या आरक्षणास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी मराठा व मुस्लिम समाजाच्या सर्व संघटनांच्या वतीने जिल्हा कचेरीवर १९ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला जाणार आहे. ...