विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून अभ्यासाचे क्षेत्र निवडावे़ तसेच योग्य नियोजन केल्यास ध्येयापर्यंत पोहचता येते़ यासाठी केवळ कठोर पद्धतीने अभ्यास करून चालणार नसून स्मार्टनेस पद्धतीने अभ्यास करता आला पाहिजे, तरच यशस्वी होता येते, असे प्रतिपादन करिअर म ...
नरवाडी येथील ज्ञानोबा भाऊराव जोगदंड (76) या शेतक-याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. नापिकी व बँकेचे कर्ज यातून आलेल्या नैराश्यातून जोगदंड यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातवाने पोलिसांनी दिली. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गतवर्षी मंजुरी मिळालेल्या ६४ सिंचन विहिरींपैकी ५८ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत़ यातील ४९ कामांवर जिओ टॅगींग करून कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ९१ सिंचन विहिरीला नव्याने मान्यता देण्या ...
येथील किराणा असोसिएशनचे काही व्यापारी हमाल कामगारांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याने माथाडी कामगार संयुक्त कृती समितीने दर वाढवून देण्याच्या मागणीसाठी आता बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. ...
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १७ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या सायबर गुन्ह्यांविषयीच्या जनजागृती कार्यशाळेस प्रतिसाद मिळाला. सुमारे २०० युवक -युवतींची यावेळी उपस्थिती होती. ...
नंदुरबार, नाशिक, धुळे आदी ठिकाणी कार्यरत असताना बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी १२ वाजता परभणीतील जिल्हा परिषदेच्या परिसरातून बांधकाम विभागातील उपअभियंता एम. ...
शहरातील जालना रोडवरील एक पानपट्टी आणि एक हॉटेल फोडून चोरट्यांनी ६० हजार रुपयांचा ऐवज पळविला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परभणी येथून श्वानपथक पाचारण केले होते. ...
पाथरी येथील श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला जिल्हा नियोजन समितीने १७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात रस्ते आणि भूसंपादनाची कामे होणार आहेत ...
२६ हजार ३६७ शिधापत्रिकांपैकी ५ हजार ४६२ शिधापत्रिका आधारकार्डाविना आहेत़ पुरवठा विभागाने आधारविना असलेल्या शिधापत्रिकांची सर्वेक्षण मोहीम तलाठ्यामार्फत हाती घेतली असून, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे़ ...
जिल्हा परिषदेचा निधी वितरित करताना सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा. तसेच निधी वाटपासंदर्भात अन्याय होऊ दिला जाणार नाही. तेव्हा सदस्यांनी आपसात समन्वय राखावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना राकाँच्या तीन्ही आमदारांनी दिला आह ...