धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथील ग्रामसेवक एस़बी़ वाघ यांच्या आत्महत्येची सीआयडी चौकशी करून आत्महत्येस जबाबदार असणाºया आरोपींवर तात्काळ कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालया ...
पंचायत समितीत रमाई आवास योजनेंतर्गत ७६ गावांतून आलेले १ हजार ६०० प्रस्तात धूळखात पडून आहेत़ हे प्रस्ताव तत्काळ समाजकल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीेन बुधवारी पं़स़ला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. ...
पर्यटन विकास योजनेंतर्गत दोन वर्षांपूर्वी पालम तालुक्यातील जांभूळबेट येथील कामांसाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर होवूनही या निधीतून कामे करण्याऐवजी थेट निधीच शासनाला परत करणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाने आता मात्र जिल्हा नियोजन समितीची मंजुरी न घ ...
इंटरनेटचा वापर वाढत चालला असून, इंटरनेटमुळे अनेक चांगल्या बाबी घडत असतानाच याच इंटरनेटचा चुकीच्या कामांसाठीही वापर होत आहे़ त्यातून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत़ ही बाब लक्षात घेता नागरिकांनी जागरुक होऊन काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानि ...
शहरातील विविध भागांमधील विद्युत खांबावर अत्याधुनिक पद्धतीने एलईडी लाईट बसविण्यासाठी मंजूर झालेली साडेआठ कोटी रुपयांची योजना राज्य शासनाने निधी खर्चण्यास प्रतिबंध घातल्याने बारगळण्याची दाट शक्यता आहे़ ...
येथील एका टेलरिंगच्या दुकानाला आग लागून कपड्यांसह इतर साहित्य जळाल्याची घटना २३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली़ परभणी तालुक्यातील पोखर्णी फाटा येथे व्यंकटेश माणिकराव आव्हाड यांचे टेलरिंगचे दुकान आहे़ ...
राज्य आणि केंद्रातील भाजपाच्या सरकारला सत्तेची नशा चढली आहे़ हे सामान्यांसाठी परवडणारे नसून, महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे़ शेतकºयांचे प्रश्न या सरकारला कधी समजलेच नाहीत़ मुठभर लोक श्रीमंत झाले पाहिजेत, अशी सरकारची धोरणे आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत ...
येणा-या काळात नांदेड रेल्वे विभागातील विकास कामांना गती येईल. यात मार्गांचे विद्युत व दुहेरीकरण करण्याचा प्रशासनाचा प्राधान्याने प्रयत्न आहे. या सर्व कामाच्या पूर्ततेसाठी आगामी चार वर्षांचा कालावधी लागेल अशी माहिती दक्षिण-मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विन ...