जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे कृषी विभागाने सुरू केले असून, २१ डिसेंबरपर्यंत ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस अळीने बाधित असल् ...
शब्द सह्याद्री प्रतिष्ठान, एल्गार सामाजिक, साहित्य परिषद आणि गझलनिष्ठ प्रतिष्ठानच्या वतीने सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहात मराठी गझल, मुशायरा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
कृषीपंपाच्या थकित विद्युत बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरु केली. परंतु, सेलू तालुक्यात १ हजार ४७५ शेतकºयांनीच २६ लाखांचा भरणा केला आहे. अजूनही जवळपास ९ हजार शेतकºयांनी या योजनेकडे प ...
तालुक्यातील पाझर तलावांसह मासोळी प्रकल्पांनी हिवाळ्यातच तळ गाठला आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मासोळी प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. ...
राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रविवारी जिल्हा स्टेडियमला भेट दिल्यानंतर या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे क्रीडा विभागातील अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले़ ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे, जळमटे पाहून संतप्त झालेल्या आयुक्तांनी स्वच्छता राखा आण ...
यावर्षीच्या रबी हंगामात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. त्यापैकी १८ डिसेंबरपर्यंत २ लाख ९५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ७५ टक्के पेरणी करण्यात आली आहे. पाच वर्षामध्ये ...
शिक्षण हे विकासाचे साधन आहे़ ज्ञान, कर्म, उपासनेची जोड आणि प्रबळ इच्छाशक्ती निर्माण केल्यास अशक्य ते शक्य शिक्षणातूनच होऊ शकते, असे प्रतिपादन शिक्षण तज्ज्ञ डॉ़वि़ल़ धारूरकर यांनी केले़ ...
शासनाला स्वखुशीने जमिनी देणाºया शेतकºयांना जुन्या कायद्यानुसार मावेजा देण्यात आला. तर दुसरीकडे जमीन देण्यास विरोध करणाºया शेतकºयांना नव्या कायद्यानुसार अधिक मावेजा दिल्याने १०० हून अधिक शेतकºयांवर अन्याय झाला असून, कायद्यानुसार मावेजा द्यावा, या मागण ...