नागरी भागामध्ये स्वच्छता अभियानाला गती मिळावी, या उद्देशाने हगणदारीमुक्त झालेल्या नगरपालिकांना ३० टक्के प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आले असून, जिल्ह्यातील चार नगरपालिकांना १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ ...
करिअर म्हणून चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकताना सुरुवातीला तंत्रशुद्ध व शास्त्रीय पद्धतीने लघुपट बनवावा, असे माझे विचार होते़ मात्र या क्षेत्राचा अभ्यास केला तेव्हा भावनेला भाषेची गरज नसते, असे माझे मत बनले आणि त्यातूनच भावनिक बंधाचा अविष्कार असलेला ‘चाफ ...
अमृत अभियानांतर्गत परभणी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजूर झालेल्या योजनेच्या कामाच्या सुधारित मान्यतेस स्थायी समितीची मंजुरी घेतली नसल्याने या योजनेचे कंत्राटदाराला दिलेले कार्यारंभ आदेश रद्द करावेत, या मागणीसाठी मनपातील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुध ...
राज्य शासनाच्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने निवडण्यात आलेल्या १५४ लाभार्थ्यांच्या यादीला राजकीय हस्तक्षेपातून स्थायी समितीच्या बैठकीत स्थगिती देण्यात आल्याने तूर्तास या योजनेची प्रक्रिया थांबली आहे़ ...
लोकसंख्या व उद्दिष्टानुसार रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचे प्रस्ताव आले नसल्याने दाखल झालेले ८०० प्रस्ताव विशेष समाजकल्याण विभागाने फेटाळून लावले आहेत. तसेच गावनिहाय उद्दिष्टानुसार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पंचायत समितीला देण्यात आल्या आहेत. त्या ...
जिल्हाभरातील आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी वीज पुरवठ्याची समस्या निर्माण होत असल्याने जिल्हाभरातील ९६ आरोग्य उपकेंद्रामध्ये सोलार पॉवर प्लान्टची उभारणी करण्याचा निर्णय जि.प.ने घेतला आहे. सोमवारी जिल्हा आरोग्य समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आल्य ...
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ करुन शासन सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत असून या माध्यमातून आर्थिक लुट केली जात आहे, असा आरोप ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात नागरिकांनी केला. ...
महानगरपालिकेतील ९५० अधिकारी आणि कर्मचाºयांचा तीन महिन्यांचा पगार थकल्याने या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. महापालिकेचे सहाय्यक अनुदान बंद झाल्यानंतर प्रथमच तीन महिन्यांपर्यंत पगार झाला नसल्याने कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. ...