स्वच्छ रेल्वे अभियाना अंतर्गत ' रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. याच कार्यक्रमांतर्गत व महाप्रबंधकांच्या दौऱ्याच्या प्राश्वभूमिवर प्रशासनाने नवी शक्कल लढवत चक्क दादऱ्याच्या पायऱ्यावर सुविचार लिहून जनजागृती करण्यात येत आहे. ...
केंद्र शासनाने चलन नि:श्चलीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर देशातील अर्थकारण बदलत चालले असून, समाजकारणातही मोठे फेरबदल होत असल्याचे मत अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले़ ...
आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेंतर्गत कार्यरत असलेल्या अग्निशमन विभागाला मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे़ केवळ ९ कर्मचाºयांवर हा विभाग सध्या चालविला जात असून, अनेक पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ ...
गावपातळीवर सर्व शासकीय कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळावेत, यासाठी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र सुरु करण्यात आले; परंतु पाथरी तालुक्यात मात्र आॅप्टीकल फायबरची यंत्रणा कार्यान्वित होऊनही केवळ इंटरनेटअभावी विविध कागदपत्रे मिळण्यापासून ग्रामस्थांना वंचित रहावे ला ...
जायकवाडी कालव्याच्या परिसरातील झोपडपट्टीधारकांना माता रमाई व पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी झोपडपट्टीधारक लाभार्थ्यांनी ८ जानेवारी रोजी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर मोर्चा ने ...
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विविध यंत्रणांकडून प्राप्त निधीसाठी आलेल्या प्रस्तावांची छाननी करुन या प्रस्तावांना सोमवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील गोंधळ सातत्याने चव्हाट्यावर येत असून आता चक्क माध्यमिकच्या शिक्षकांना थेट गंगाखेडच्या गटशिक्षणाधिकाºयांचा पदभार देण्याची किमया या विभागाच्या अधिकाºयांनी नियम डावलून साधली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा कारभार पुन्हा ...
जिल्हा परिषदेत काँग्रेस- शिवसेनेच्या सदस्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर काही दिवसांपूर्वी टीका केली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधीलही अंतर्गत वाद सोमवारी चव्हाट्यावर आला. राकाँचे गटनेते अजय चौधरी यांना बदलण्यावरुन या पक्षामध्ये द ...