खाजगी सावकाराकडून घेतलेल्या व्याजाच्या पैशातून होत असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणारे शिवसेनेचे विधानसभा संघटक भाऊसाहेब जामगे यांनाच गुप्तीचा मार लागल्याने ते जखमी झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली़ ...
सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करीत काळाबाजार थांबविण्यासाठी धान्याची वाहतूक करणाºया वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असली तरी पुरवठा विभागाला या जीपीएस यंत्रणेवरून वाहनांचे लोकेशनच सापडत नसल्याचा प्रकार समोर आला आहे़ उपलब्ध माहितीनुसार तालुक् ...
दोन आठवड्यापूर्वी जिल्ह्यात गारपीटीने शेती पिके आडवी झाली होती. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, ६६ हजार ८८३ हेक्टरवरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे ...
फसवी कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने हे सरकारचे अपयश असून शेतकºयांच्या हक्कासाठी २३ मार्चपासून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे रघुनाथ ...
येथील जिल्हा परिषदेचे दहावीचे परीक्षा केंद्र विभाजन न करता कायम ठेवावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी बाजारपेठ बंद ठेवून आंदोलन केले ...
स्थायी समितीची परवानगी न घेता १२ कोटी ९१ लाख रुपये खर्च करुन बांधलेल्या शहरातील ६२ सार्वजनिक शौचालयाच्या खर्चाच्या सुधारित प्रशासकीय मंजुरीचा ठराव स्थायी समितीच्या सभेत फेटाळून लावण्यात आला. नियमबाह्य आणि अवास्तव खर्च करीत ही शौचालये बांधली. तसेच शौच ...
जिल्ह्यात ५ ठिकाणी हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू झाले असून, एक आठवड्यामध्ये केवळ २२८ शेतकºयांची २ हजार ४५१ क्विंटल तूर शासनाने खरेदी केली आहे़ हमीभाव मिळत असतानाही तूर उत्पादक मात्र केंद्रावर तूर घालण्यासाठी उदासिन असल्याची परिस्थिती सध्या दिसत आहे़ ...
माजलगाव पोलिसांनी पकडलेल्या २०० पोते शासकीय धान्याच्या प्रकरणात येथील गोदाम रक्षक शेख इम्रान यास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी निलंबित केले आहे तर धान्य पुरवठा करणाºया ठेकेदाराला नोटीस बजावली आहे़ ...