राज्य आणि केंद्रातील भाजपाच्या सरकारला सत्तेची नशा चढली आहे़ हे सामान्यांसाठी परवडणारे नसून, महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे़ शेतकºयांचे प्रश्न या सरकारला कधी समजलेच नाहीत़ मुठभर लोक श्रीमंत झाले पाहिजेत, अशी सरकारची धोरणे आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत ...
येणा-या काळात नांदेड रेल्वे विभागातील विकास कामांना गती येईल. यात मार्गांचे विद्युत व दुहेरीकरण करण्याचा प्रशासनाचा प्राधान्याने प्रयत्न आहे. या सर्व कामाच्या पूर्ततेसाठी आगामी चार वर्षांचा कालावधी लागेल अशी माहिती दक्षिण-मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विन ...
शहरातील विविध भागांतून चोरीला गेलेल्या सहा दुचाकी २२ जानेवारी रोजी पोलिसांनी जप्त केल्या असून या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. त्यामुळे दुचाकी चोरीचा गुन्हा उघड झाला आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ...
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव २३ जानेवारी रोजी परभणी जिल्ह्याच्या दौºयावर येत असून, या दौºयाच्या पार्श्वभूमीवर येथील रेल्वे स्थानकावर सोमवारी स्वच्छता आणि रंगरंगोटीची कामे करण्यात आली़ ...
कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या सख्ख्या बहिणी पाण्यात बुडाल्याची घटना २१ जानेवारी रोजी घडली़ त्यापैकी एकीला वाचविण्यात यश आले असून, तिच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत़ तर दुसरीचा तलावातील पाण्यात शोध घेतला जात आहे़ ...
आतापर्यंत सर्वसामान्य जनता न्याय मागण्यासाठी न्यायालयात धाव घेत होती; परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधिशच जनतेच्या न्यायालयात येऊन पत्रकार परिषद घेतात व न्यायालयांच्या कामांमध्ये हस्तक्षेप होत असल्याचे सांगतात, हे देशात अभूतपूर्व घडले आहे़ ...