शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

शेजा-यांच्या त्रासाला वैतागून ५१ वर्षीय महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 06:35 IST

शेजा-यांच्या त्रासाला वैतागून एका ५१ वर्षीय महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री परभणी तालुक्यातील दैठणा येथे घडली. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

दैठणा (जि. परभणी) : शेजा-यांच्या त्रासाला वैतागून एका ५१ वर्षीय महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री परभणी तालुक्यातील दैठणा येथे घडली. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.दैठणा येथील शेतकरी पंडितराव दत्तराव कच्छवे तसेच गोविंद ज्ञानोबा कच्छवे व इतरांमध्ये शेतातील रस्त्यावरून वाद सुरू होता. याप्रकणी पंडित कच्छवे यांनी दैठणा पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. १९ आॅक्टोबर रोजी पंडितराव कच्छवे व त्यांची पत्नी पद्ममीनबाई हे शेतामध्ये सोयाबीन काढण्यासाठी गेले होते. यावेळी गोविंद कच्छवे व इतरांनी त्यांचा रस्ता आडविल्याने त्यांच्यात जोराचे भांडण झाले. तसेच पंडितराव कव्छवे व पद्मीनबाई यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. शेजा-यांच्या नेहमीच्याच त्रासाला वैतागून पद्ममीनबाई यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पंडितराव कच्छवे यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे़

टॅग्स :Suicideआत्महत्या