हे सारं आठवणं चूक नाही,नसतंच!पण आपल्याला का आठवू नयेपाऊस म्हटल्यावर सरसर बरसणाऱ्यारेशीमधारांमधला सुंदर स्पर्श..जो घननिळा मंगेश पाडगावकरांनात्यांच्या कवितेत भेटतो, तो आपल्यालाका भेटू नये?का येऊ नयेत आपल्यालादूर डोंगरावरुन हाकाका येऊ नयेत डोळ्यासमोरडोंगरावरुन धावत येणारेओढाळ निर्झरका दिसू नये त्यांचं अवखळ खळखळतं हसू?***आपण आपलं आपल्यालाच विचारू की,आपल्या मनातला रोमान्सअसा रोजच्या रिपरिपीत का हरवतोय?का चिकचिक करतोय आपण?***आणि आपल्याला नेमकं कसं दिसायला हवंय जग..रिपरिपीनं चिकचिकलेलंकी सुंदर रेशीमधारांनीन्हाऊन निघत ओलं, नवंनवं झालेलं?-ऊर्जा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}