शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

शो ऑफ ? करिअरला घातक ठरू शकतो. सावधान.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 7:20 AM

आपल्याला आपला ब्रॅण्ड घडवायचा आहे. तो घडवताना तो उथळ करायचा की, अत्यंत सिन्सिअर आणि नेमका प्रामाणिक हे आपल्याला ठरवायला हवं.

ठळक मुद्दे अति करण्याच्या नादात आपण आपली बदनामी करत नाही, आपली ब्रॅण्ड व्हॅल्यू गमवत नाही?

-नितांत महाजन

हल्ली आपण सगळेच स्वतर्‍विषयीच बोलतो. सोशल मीडियात तर फारच बोलतो. सतत माझं कसं भारी चाललेलं आहे ते सांगतो. स्वतर्‍विषयी बोलणं आणि चमकोगिरी करणं यात फरक आहे. सतत मी-माझं-माझ्यामुळे करत राहिलं तर इतरांना उबग येतोच; पण त्यामुळे आपली सोशल मीडियातली इमेज बदलते. बिघडते.एक लक्षात ठेवायला हवं की आपणच आपला ब्रॅण्ड आहोत. आपल्याला आपला ब्रॅण्ड घडवायचा आहे. तो घडवताना तो उथळ करायचा की, अत्यंत सिन्सिअर आणि नेमका प्रामाणिक हे आपल्याला ठरवायला हवं.  आपण आपलं स्वतर्‍चं ब्रॅण्डिंग करणं काही चूक नाही. ब्रॅण्डिंग करण्यात काही गैर नाही. आपण चांगलं काम करतो तर ते काम लोकांर्पयत, आपल्या क्षेत्रातील माणसांर्पयत पोहचणं, आपली एक उत्तम ओळख अर्थात इमेज बनवणं हे सारं नव्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. ते करायलाच हवं.आणि आपण केलं नाही तर ते आपल्यासाठी कोण करणार? मात्र अति करण्याच्या नादात आपण आपली बदनामी करत नाही, आपली ब्रॅण्ड व्हॅल्यू गमवत नाही, याकडे लक्ष हवं. लोक आपली टिंगल करतात की आपलं कौतुक यापलीकडे जाऊन आपल्याला कसं जोखतात याकडे लक्ष द्यायला हवं.

1) सोशल मीडिया फ्रेण्ड्सत्यांना आवरा, आपली टिंगल करणारे, आपल्या कामाचा आदर नसणारे, वाट्टेल ते बरळणारे, अतिच राजकारण बोलणारे सगळे बाहेर काढा.2) सोशल मीडियात मत मांडाल. एखादी कमेण्ट कराल तर ते अभ्यास करून लिहा. राजकारणावर टिपणी करण्याच्या नादात आपण आपल्या पायावर कुर्‍हाड मारतोय का हे पहा. 3) जे लिहाल ते कायमचं आहे, त्यामुळे वाट्टेल ते पोस्ट करू नका. 4) आपले पर्सनल फोटो, पाटर्य़ातले फोटो, नातेसंबंध याचं प्रदर्शन अजिबात करू नका. आपलं प्रोफेशनल प्रोफाइल आहे हे लक्षात ठेवा. 5) कुणाशीही भांडू नका. ज्ञान देऊ नका. आपल्या कामावरची टीका पचवा.