जागतिकीकरणानंतर प्रत्येक क्षेत्रात नव्याचे, बदलाचे वारे वाहू लागलेत. हा नवेपणा आणि बदल अनुभव घेण्याच्या आणि आनंद घेण्याच्या प्रक्रियेतही शिरला आहे. ...
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांनी आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी औरंगाबादेत पहिला मोर्चा काढला. आम्हाला जगण्यासाठी आवश्यक असलेला रोजगार गुणवत्तेच्या आधारावर उपलब्ध करून द्यावा, एवढीच मुख्य आणि मूलभूत मागणी मोर्चातील बेरोजगार युवकांची होती ...
जागा फक्त ६९ आणि दोन-सव्वादोन लाख मुलं-मुली त्यासाठी वेड्यासारखी अभ्यासाला जुंपलेली आहेत, हे चित्र भीषण नाही का? सरकारी नोकºया यापुढे आटतच जाणार हे ‘सत्य’ या उमेदीने लढणाºया मुलांना कुणीच का सांगत नाही? ‘सरकारी नोकरी’ला कितीतरी नवे पर्याय तयार होत आह ...
कितीही बंधनं घाला, जातिपातीचे काच आवळा तरु ण मुले-मुली परस्परांच्या प्रेमात पडतच राहतात. किंबहुना त्यांनी प्रेमात पडावेच एकमेकांच्या. फक्त त्याआधी किंवा त्यासोबत एक करावं.. छाती बुलंद करावी आणि मन निर्भय. पोट भरण्यासाठी इतरांवर भार टाकावा लागणार नाही ...
खेड्यापाड्यात लव्ह होण्याचं प्रमाण बक्कळ. लव्हमॅरेज होण्याचं प्रमाण कमी. कारण आर्थिक वातावरण. पोरी पोराची जात पाहतातच; पण त्याची ऐपतही पाहतात. समानतेच्या गप्पा मारतील; पण कमवायची जबाबदारी पोराचीच. त्यात पुढं पळून गेलो तरी पोलिसासमोर पोरगी कबलंल का, त ...