अमोल यादव. आता भारतातील पहिला विमान कारखाना सुरू करणार आहेत. लवकरच पालघरमध्ये राज्य शासनाच्या मदतीने भारतातील पहिला विमानबांधणी उद्योग सुरू होणार आहे. कसा झाला हा प्रवास, कुठून आली या नव्या भरारीची जिद्द? ...
अरे आता काय आपलं शिकण्याचं वय आहे का? शिकलो ना एवढं, नोकरीबिकरी लागली, आता काय नी कधी शिकणार.. असं किती सहज म्हणतो आपण. चारचौघांसारखं जगण्याच्या नादात आपल्या आवडीनिवडीच विसरून जातो. ...
राज्यसेवा परीक्षेचा विचार केल्यास बड्या क्लासेसमध्ये प्रत्येक तुकडीत ३००हून अधिक विद्यार्थी असतात. त्यामुळे एका क्लासेसच्या विद्यार्थ्यांची संख्या १००० ते १२०० इतकी असते. ८ ते ९ महिने एक बॅच चालते ...
रिओ कार्निव्हलची धूम जगभर असते. या कार्निव्हलमध्ये सारं ब्राझिल दहा दिवस रस्त्यावर उतरतं, तासन्तास नाचतं. खातं-पितं, धुंद होऊन स्वत:ला विसरून जातं! मात्र त्या धुंदीपलीकडे असतो आणखी एक कार्निव्हल! वर्णसंघर्षात पिचलेल्या काळ्या तारुण्याचा! ...