मला वाटायचं, कोणताही बदल व्हायचा असेल तर हातात सत्ता पाहिजे. माझ्याकडे पॉवर असल्याशिवाय मी समाजात बदल घडवू शकत नाही. म्हणून मी फक्त तक्रार करत राहायचो, सरकारला दोष द्यायचो; पण एक दिवस मी स्वत: जबाबदारी स्वीकारली आणि कळलं. ...
कबीर सिंग करतो तशी सिनेमातली दादागिरी आणि अतिरेकी बॉसिंग आजच्या तरुण पिढीतही दिसते का? काय दिसतं, प्रेमात पडलेल्या अनेकांच्या ‘मनातलं’ शोधताना-ऐकताना ‘ऑक्सिजन टीम’ला? ...
बालविवाह हा प्रश्न फक्त ग्रामीण भागात आहे का? - तर नाही. आकडेवारी सांगते की, शहरी भागातही बालविवाह वाढत आहेत. त्याची कारणं काय तर? समाजाचा दबाव, जुनाट प्रथांमुळे आईवडिलांच्या जिवाला लागलेला घोर आणि आर्थिक चणचण. परिणाम? अल्पवयीन लग्न आणि मातृत्व ...
सरकार योजना ढीग काढेल. मात्र व्यवस्थेचं आरोग्य आतून सुंदर असावं याकडे लक्ष देत नाही. ते काम आपल्याला करावं लागेल. सरकार नावाच्या नोकरावर सगळंच सोडून चालणार नाही. ...