शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

गाईज, जस्ट Shut up

By admin | Updated: June 19, 2014 21:59 IST

आपल्या अवतीभोवतीच्या माणसांशी बोलण्याऐवजी अनेक जण सतत अँप्स आणि फेसबुकावर कमेण्टा करत सुटलेत.त्यातून व्हच्यरुअल जगात व्यक्त होण्याचं‘व्यसन’ तर लागत नाहीये?

आपल्या अवतीभोवतीच्या माणसांशी बोलण्याऐवजी अनेक जण सतत अँप्स आणि फेसबुकावर कमेण्टा करत सुटलेत.त्यातून व्हच्यरुअल जगात व्यक्त होण्याचं‘व्यसन’ तर लागत नाहीये?
-----------
ऑनलाइन बोलघेवडेपणा कमी करत, जगण्याला खर्‍या आनंदाचा ‘चार्जर’ लावावा का?
 
भारतातले तुमच्या आमच्यातलेच ९0 %तरुण रोज रात्री आपला फोन उशाशीच घेऊन झोपतात.
त्यापैकी बहुतेकांना सकाळी उठल्यावर असं वाटतं की, आपली झोपच पूर्ण झालेली नाही.
उशिरा उठलं तरी आळस जात नाही.
रात्री फोन व्हायब्रेट झाल्यानं,फॉरवर्ड अँप्स येऊन पडल्यानं झोपमोड झालेली असते
हे मात्र सहजी कुणी कबूल करत नाहीच.
**
आकडेवारी उपलब्ध नाही पण संडासात मोबाइल घेऊन जाणार्‍यांची आणि तिथं बसून चॅट करणार्‍यांची संख्या आपल्या देशात झपाट्यानं वाढते आहे.
**
मोबाइल अँडिक्ट असणार्‍यांची संख्या गेल्या वर्षभरात या देशात फक्त १२३ % वाढली आहे. 
गेल्या वर्षी मार्च २0१३ मध्ये आपल्या देशात ७ कोटी ९0 लाख मोबाइल अँडिक्ट होते. 
यंदा म्हणजे मार्च २0१४ मध्ये त्यांची संख्या आहे, १७ कोटी ६0 लाख
**
खोटं वाटेल पण या देशातले ६0 % तरुण एसएमएस आणि अँप्स मिळून दिवसाला सरासरी फक्त १२५ एसएमएस /अँप्स एकमेकांना पाठवतात
**
आपल्यातले ८0 % तरुण असे आहेत जे  दर सेकंदाला आपला मोबाइल चाचपून पाहतात.
एखादा तरी नवीन एसएमएस,  नवीन अँप येऊन पडला असेल अशी त्यांना आशा असते.
आणि नसला तर.?
चिडचिड होते,  ते मनात म्हणतात, बोगस लोक, नाही त्या वेळेस धडाधड अँप मारतील, 
आणि आता पाच मिण्टं झाले तरी कुणीच काहीच सेण्ड केलेलं नाही.
-हे असं का होतंय त्यांचं?
 
 
ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com