शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यास सज्ज : फिंच

By admin | Updated: March 25, 2015 01:18 IST

वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये असले तरी उपांत्य फेरीच्या लढतीत आम्ही टीम इंडियाच्या वेगवान आक्रमणाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत,

सिडनी : वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये असले तरी उपांत्य फेरीच्या लढतीत आम्ही टीम इंडियाच्या वेगवान आक्रमणाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असे मत आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज आॅरोन फिंच याने व्यक्त केले आहे़भारतीय गोलंदाज मोहंमद शमी, मोहित शर्मा, उमेश यादव या तिकडीने वर्ल्डकपमध्ये आपला दबदबा राखताना ७० पैकी ४२ विकेट्स मिळविल्या आहेत.त्यामुळे उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियन फलंदाज भारताच्या वेगवान माऱ्याचा सामना कसा करतात याची सर्वांना उत्सुकता आहे़ फिंच म्हणाला, ‘‘भारतीय गोलंदाजांनी वर्ल्डकपमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे यात शंका नाही; मात्र उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियन फलंदाज या गोलंदाजांची गोलंदाजी निष्प्रभ ठरवतील, अशी आशा आहे़’’ फिंचने मान्य केले, की भारतीय संघात आऱ आश्विन आणि रवींद्र जडेजाही वर्ल्डकपमध्ये प्रभावी ठरले आहेत; मात्र त्यांच्याविरुद्धही आम्ही योजना आखली आहे़ त्यानुसार आम्ही या गोलंदाजांची गोलंदाजी यशस्वीरीत्या खेळून काढू़ भारतीय फलंदाजही सध्या फॉर्ममध्ये आहेत़ असे असले तरी आम्ही भारतीय फलंदाजांचे कच्चे दुवे शोधले आहेत़