पुणे येथे नुकत्याच झालेल्या १३ व्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी ३० पदकांची लूट केली. ४ सुवर्ण, १५ रौप्य आणि ११ कास्यपदकांचा समावेश आहे. यात कार्तिक डक, राज बारवाल, चैत्रानी ताठे, हेमंत गुळवे यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. स्पर् ...
अत्यंत रोमांचक झालेल्या अंतिम फेरीत आपल्या पीळदार शरीरयष्टीने तब्बल ५ हजार उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधलेल्या परब फिटनेसच्या सुजल पिळणकर याने ‘मुंबई श्री’ किताब पटकावला. ...
भारताच्या एल. सरिता देवीने (६० किलो) ६९व्या स्टेÑंडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विजय मिळवताना उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली. ...
शहरानजीक असलेल्या अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कूल आॅफ स्कॉलर्स येथे रविवार, २५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार यांच्या हस्ते होणार आहे. ...
एमएसएम येथे आजपासून सुरू झालेल्या छत्रपती चषक थ्री आॅन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत ४८ संघांनी सहभाग नोंदवले. आज साखळी फेरीतील लढती पार पडल्या. त्यात १४ वर्षांखालील मुलांच्या गटात सेल्टिक केवेलर्स संघाने गोल्डन बुल्स संघावर १२-४, औरंगाबाद सेंट्रल संघाने ...
रायपूर येथे नुकत्याच झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत औरंगाबादच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ प्लास्टिक्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सिपेट) संस्थेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यात ४00 मीटर धावण्यात शिवाजी वाळुंजे याने सुवर्णपदक जिंकले. या स्पर ...
‘दिग्गज मल्ल खाशाबा जाधव यांनी आॅलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक मिळवून देण्याचा पराक्रम केला. त्यानंतर १९५२ - २०१८ या काळामध्ये महाराष्ट्राने क्रीडा क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली. खूप चांगल्या सोयी - सुविधाही निर्माण झाल्या. मात्र, तरीही त्या ...
पुण्यातील बालेवाडी येथे २३ ते २५ मार्च दरम्यान ‘भारत श्री’ स्पर्धेचा थरार रंगणार असून, या स्पर्धेत देशभरातून सुमारे ६००हून अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग मिळणार आहे. इतक्या मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होण्याची शरीरसौष्ठव खेळाच्या इतिहासातील ही पहिलीच ...