खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहिल्यासारखाच राहील? यासारख्या अनेक प्रश्नांवर वृत्तसंस्थेच्यावतीने देशभरातील दिग्गज खेळाडूंशी चर्चा करण्यात आली. यावर अनेकांची मते संमिश्र राहिली. ...
यावेळी महामारीच्या पार्श्वभूमीवर अद्याप प्रक्रिया सुरू झालेली नाही. या महामारीमुळे जगभरात २ लाखांपेक्षा अधिक आणि भारतात ८०० पेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. ...
कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे त्यांच्या उपचारात अडथळे येत असल्याने लक्ष घालण्याची विनंती तिरंदाजी महासंघांने क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांचण्याकडे शनिवारी केली. ...
बिंद्रा म्हणाला, ‘ही सर्वांत महत्त्वाच्या समस्यांपैकी एक समस्या राहणार आहे. त्यातून सावरण्यासाठी पैसा महत्त्वाचा घटक राहील. खेळाडूंना सराव सुरू ठेवण्यासाठी साधन व सहकार्य निश्चित करण्यासाठी पैसा महत्त्वाचा ठरेल.’ ...
२०१६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीचे सुवर्ण विजेती रितू येथे दैनंदिन सरावानंतर पुस्तके वाचण्यात, सिनेमा पाहण्यात आणि योगा करण्यात वेळ घालवत आहे. ...