शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

यजमानांकडे उत्तम फलंदाज व गोलंदाज आहेत : गांगुली

By admin | Updated: March 3, 2017 00:13 IST

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत पुनरागमन करेल. यजमान संघाकडे उत्तम फलंदाज आणि गोलंदाज आहेत.

नवी दिल्ली : माजी कर्णधार सौरव गांगुली याने टीम इंडियावर विश्वास दाखवताना म्हटले की, पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत पुनरागमन करेल. यजमान संघाकडे उत्तम फलंदाज आणि गोलंदाज आहेत. गांगुली म्हणाला की,‘‘ गेल्या दहा महिन्यात भारतीय संघाची कामगिरी चांगली होती. सर्व सामने संघाने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांना पुनरागमन करावे लागेल. आणि चांगला खेळ करावा लागेल. या आधी अनेक संघ अशा प्रकारे पराभूत झाले आहेत. हे पहिल्यांदाच झाले आहे असे नाही. या आधीदेखील हे घडले आहे. ’’ पुनरागमन करताना रवींद्र जाडेजा आणि आश्विन यांची कामगिरी महत्त्वाची ठरेल. उमेश यादव याने पुण्यात चांगली गोलंदाजी केली. मी त्याला कसोटीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना पाहत अहे. भारतीय संघाचा स्वत:वरील विश्वास महत्त्वाचा ठरेल. भारताला डीआरएसचा वापर योग्य पद्धतीने करावा लागेल., असेही गांगुली म्हणाला.