शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आवक वाढल्यामुळे मुंबईमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 4:19 AM

ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांची मात्र निराशा

नवी मुंबई : गुजरात, मध्य प्रदेशसह राज्यातील विविध भागांतून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे. यामुळे बाजारभाव नियंत्रणामध्ये आले आहेत. भाजीपाला स्वस्त झाल्यामुळे मुंबईसह नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

पावसाळा लांबल्यामुळे आॅगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान मुंबईमध्ये भाजीपाल्याचे दरही सातत्याने वाढू लागले होते. महागाईमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले होते. किरकोळ बाजारात अनेक भाज्यांचे दर प्रतिकिलो १०० रुपयांपेक्षा जास्त झाले होते. पावसाळा संपल्यापासून आवक वाढू लागली असून, दर कमी होत आहेत. सद्यस्थितीमध्ये नाशिक, पुणे, सातारा परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत आहे. गुजरातवरून कोबी व फ्लॉवर, मध्य प्रदेशमधून वाटाणा व राजस्थानवरून गाजराची आवक होत आहे. भाव कमी झाल्यामुळे ग्राहक खूश झाले आहेत. परंतु अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होऊ लागली आहे.

भाजी मार्केटमधील व्यापारी प्रतिनिधी शंकर पिंगळे यांनी सांगितले, मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांतून व परराज्यातूनही चांगली आवक होत आहे. आवक वाढल्यामुळे दर नियंत्रणात असून, पुढील काही दिवस ग्राहकांना भाजीपाला स्वस्त मिळणार असल्याचेही स्पष्ट केले.

एपीएमसीमधील भाजीपाल्याचे प्रतिकिलो दर

वस्तू            २ डिसेंबर      ९ डिसेंबर     किरकोळदुधी भोपळा २५ ते ३५      २० ते ३०     २४ ते ३०फरसबी       ३० ते ४०      २५ ते ३५     ४० ते ५०फ्लॉवर        २० ते २८       १६ ते २४     ४० ते ५०गाजर          ३० ते ४०       २४ ते ३६    ५० ते ६०गवार          ४० ते ६०        ३० ते ५०   ६० ते ७०

वस्तू        २ डिसेंबर          ९ डिसेंबर     किरकोळकोबी        २० ते २८           १४ ते २२       ३०दोडका      २५ ते ३५          १६ ते २८       ५० ते ६०टोमॅटो       १२ ते २६          १० ते २४         २० ते ३०वाटाणा      ३० ते ५०         २० ते ३०          ४०वांगी         २४ ते ३६         १६ ते २६        ५० ते ६०

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी