राज्यभर उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. यामुळे थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटकांकडून पसंती दिली आहे. माथेरानमध्यही पर्यटकांची संख्या वाढू लागली असून, त्यांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. ...
शाळेच्या परीक्षा संपल्यामुळे मुंबईकरांना ओढ लागली आहे, ती फिरायला जाण्याची. म्हणूनच बुकिंग जोरात सुरू असून, काश्मीर, गोवा या नेहमीच्या पर्यटनस्थळांसह आखाती देशांमध्ये कझाकिस्तान, इस्तांबुल अशा हटक्या पर्यटनस्थळांकडे पर्यटक आकर्षित होऊ लागले आहेत. ...
आळी आंबिवली, मोहोपाडा येथे राहणाऱ्या जयेश काशिनाथ खुडे या तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी रसायनी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
- वैभव गायकरपनवेल : राज्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतीमध्ये समावेश असलेल्या तळोजा एमआयडीसीलाही घरघर लागली आहे. प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. पार्किंगसाठी एकही वाहनतळ नाही. सक्षम अग्निशमन यंत्रणा नाही. दीड लाख नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रो ...
आॅपरेशन विभाग, एक्स-रे, सोनोग्राफी मशिन आदी अत्यावश्यक साधन-सुविधांची वानवा, तडे गेलेल्या भिंती, छताची पडझड, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रूमची दुरवस्था, पाण्याची टंचाई अशा अनेक समस्यांनी उरण-कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राला वेढले आहे. ...
पनवेल शहराला भीषण पाणीसमस्येने ग्रासले असताना, सत्ताधाऱ्यांमार्फत कोणत्याच उपाययोजना राबविल्या जात नसल्याने विरोधकांनी १३ एप्रिल रोजी महापौरांना घेराव घालून त्यांना यासंदर्भात जाब विचारण्याचा बेत आखला होता. ...
प्रादेशिक परिवहन विभाग पनवेलतर्फे नवीन रिक्षा परवाने वाटप करण्यात येत आहेत. अद्यापपर्यंत तब्बल १० हजार १३८ इरादापत्र रिक्षाचालकांना वाटण्यात आली आहेत. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये तीन हजारपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. भाजी, फळ व मसाला मार्केटमध्ये वाढीव एक ते दोन मजले वाढविण्यात आले आहेत. ...