कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेज येथील गेल्या वर्षभरापासून अनेक समस्या कायम असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत ...
मुंबई आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महापुरुषांनी आपले संपूर्ण जीवन वाहिले त्यांच्या योगदानाची जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन महापौर सुनील प्रभू यांनी केले. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील माथाडी भवन उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी दलदल तयार झाली असून संघटनेकडून उद्यानाची योग्य देखभाल केली जात नाही. ...
औद्योगिक वसाहतीमधील नाल्यांची दुरवस्था झाली आहे. गाळामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून वाहतुकीवरही परिणाम होऊ लागला आहे ...
सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे आज राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई ते पालघर असा पॅसेंजर गाडीने प्रवास करीत नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन केले. ...
एकीकडे स्मशानभूमींच्या ठिकाणी सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असताना यावर उपाय शोधण्याऐवजी आता पालिकेने वेगळा फंडा अवलंबला आहे ...