लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

बविआ वगळता सर्वच पक्षांत सामसूम - Marathi News | All sides except BWI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बविआ वगळता सर्वच पक्षांत सामसूम

२०१० मध्ये झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी बहुजन विकास आघाडीला कौल दिला. दुसऱ्या क्रमांकावर लोकहितवादी लिडर पार्टी होती. ...

बलात्काऱ्यास अटक - Marathi News | Rape arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बलात्काऱ्यास अटक

गेली दहा महिने एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या रितेश मेहरोल (२३) याला वर्तकनगर पोलीसांनी अटक केली आहे. ...

लोणच्याच्या बरण्यांचा बाजार मंद - Marathi News | The pickle market is slow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोणच्याच्या बरण्यांचा बाजार मंद

लोणच्याच्या आधी घरात येते ती त्याच्या साठवणीसाठी लागणारी चिनी मातीची किंवा काचेची बरणी. मे महिन्याच्या उत्तरार्धापासून त्यांचा बाजार तेजीत येऊ लागतो. ...

महानगर गॅसचा ठाणे परिवहनला अल्टीमेटम - Marathi News | Thane Transportation Ultimatum of Mahanagar Gas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महानगर गॅसचा ठाणे परिवहनला अल्टीमेटम

ठाणे मनपा परिवहनने आतापर्यंत महानगर गॅसचे तब्बल १९.६६ कोटी थकविले असून ते तत्काळ न दिल्यास बसेसला होणारा गॅसचा पुरवठा बंद करण्याचा इशारा त्याने दिला आहे. ...

२७ गावांसाठी द्या १० हजार कोटी - Marathi News | Give for 27 villages 10 thousand crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२७ गावांसाठी द्या १० हजार कोटी

राज्य शासनाने दिलेल्या २७ गावांच्या विकासाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका सज्ज आहे. ...

दोन्ही पॅनलचे संचालक अज्ञातस्थळी - Marathi News | Director of both the panels at an unknown location | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन्ही पॅनलचे संचालक अज्ञातस्थळी

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत सर्वपक्षिय ‘सहकार’ पॅनलने बाजी मारली असली तरी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत ज्याच्याकडे ११ पेक्षा अधिक संचालक असतील ...

सव्वीस गाव नळपाणी योजना अखेर कार्यान्वित - Marathi News | Twenty-three village nalapani scheme is finally implemented | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सव्वीस गाव नळपाणी योजना अखेर कार्यान्वित

कुंडलिकेच्या तीरावर असलेल्या सव्वीस गावांना गेली अनेक वर्षे पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत होता. ...

सांत्वनपर भेटीतून परिवर्तनाचे पाऊल - Marathi News | Step by step to bring about comfort | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांत्वनपर भेटीतून परिवर्तनाचे पाऊल

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी मंगळवारी रेवदंडा येथे ज्येष्ठ निरूपणकार तथा महाराष्ट्र सरकारचे स्वच्छतादूत डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. ...

पाणीटंचाईने केला कहर - Marathi News | Water scarcity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीटंचाईने केला कहर

रायगड जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईने कहर केला असून दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात १९० गावे आणि वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. ...