महापालिकेतच नव्हे राज्यात सत्तेवर आल्यानंतरही कुलाबा, काळबादेवी, भुलेश्वर, चिराबाजार या विभागातील पाणीप्रश्न मिटलेला नाही़ त्यामुळे आपली सहनशक्ती संपली ...
मुंबई महानगर क्षेत्रात राबविण्यात येणारी अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा गतवर्षीप्रमाणेच राबविण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालक मुंबई विभागाने घेतला आहे. ...
शिधावाटपातील धान्यात झालेल्या घोटाळ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत निर्दोष ठरलेल्या सात तहसीलदारांना दोन आठवड्यानंतर महसूल सचिवांनी निलंबित करून टाकले. ...
कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून आता महिला कामगारांना रात्री ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत काम करण्याची मुभा देण्यात आली आहे ...