अंदमानातील पोर्टब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये स्वा. सावरकरांच्या ‘की घेतले न हे व्रत आम्ही अंधतेने’... या काव्याचा शिलालेख ११ वर्षांपूर्वी तत्कालीन पेट्रोलियममंत्री ...
जलस्वराज्य टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील पाणीटंचाईचे २०१९ सालापर्यंत समूळ उच्चाटन करण्यासाठी जागतिक बँक ६२ कोटी २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहे. ...
जिल्ह्यात सर्वत्र मंगळवारी मंगलमय वातावरणात वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी सौभाग्यवतींनी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली. ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाकरिता योग्य सीमांकन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय तसूभरही जागा शेतकरी देणार नाहीत असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला ...
अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींच्या यादीमधील ५० टक्के इमारती छोट्या-मोठ्या दुरुस्तीने वाचविणे शक्य असल्याचा अहवाल पालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीने (टॅक) ...