नवी मुंबईत केमिकल कंपन्यांमध्ये अग्नितांडव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 14:39 IST2018-04-25T14:39:39+5:302018-04-25T14:39:39+5:30

नवी मुंबईत केमिकल कंपन्यांमध्ये अग्नितांडव
नवी मुंबई ,ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील आलमा, वैष्णवी व नारलबस कंपन्यांना भीषण आग लागली होती. मंगळवारी रात्री उशिराची (24 एप्रिल)ही घटना आहे.