शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुंबईसह नवी मुंबईकरांसाठी खूशखबर; कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व मार्केट सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 11:38 PM

अन्नधान्य भाजीपाला पुरवठा सुरू राहणार; आवश्यकतेप्रमाणे व सुरक्षा धोक्यात आली तरच बंदचा होणार विचार 

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय कामगारांनी घेतला होता.  भाजीपाला व्यापारी महासंघानेही 31 मार्च पर्यंत बंद चा निर्णय घेतला होता. परंतु यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा  तुटवडा निर्माण होण्याची शक्यता होती.  शासनाने आवाहन केल्यानंतर व्यापारी,  कामगार व प्रशासनाने मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.मंगळवारी  बाजार  समिती मध्ये  झालेल्या बैठकीला माजी मंत्री शशिकांत शिंदे,  माथाडी नेते नरेंद्र पाटील,  पणन संचालक सुनील पवार,  एपीएमसी संचालक अनिल चव्हाण उपस्थित होते.  या बैठकीमध्ये मुंबई व नवी मुंबई मध्ये धान्य,  भाजीपाला तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  प्रत्येक मार्केट निहाय एक कमीटी तयार करण्यात येणार आहे.  मार्केट मध्ये  सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.  आवश्यकता भासल्यास एक मार्केट सुरू व दुसरे बंद असा निर्णय घेतला जाऊ शकतो.  परंतु कोणत्याही स्थितीत मुंबई चा धान्य व भाजीपाला पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेतली जाणार आहे.  तुर्त तरी मुंबई करांना दिलासा मिळाला असून पाडव्यानंतर सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस