शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बाबरी मशिदीच्या मलब्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार- जफरयाब जिलानी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 5:09 AM

बाबरी मशीद कृती समिती (बीएमएसी) जमीनदोस्त झालेल्या बाबरी मशिदीच्या मलब्यावर हक्क सांगण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार आहे.

नवी दिल्ली : बाबरी मशीद कृती समिती (बीएमएसी) जमीनदोस्त झालेल्या बाबरी मशिदीच्या मलब्यावर हक्क सांगण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार आहे. समितीचे निमंत्रक जफरयाब जिलानी यांनी मी अयोध्येतील मुस्लिम्स निवासींशी हा मलबा टाकण्यासाठी जमिनीची व्यवस्था करण्याबाबत बोललो आहे, असे सांगितले.

‘आम्ही आमचे वकील राजीव धवन यांच्याशी चर्चा केली असून, मशिदीच्या मलब्यावर हक्क सांगितला पाहिजे, असे त्यांचेही मत आहे. त्यामुळे आम्ही पुढील आठवड्यात दिल्लीत भेटणार असून, त्या प्रक्रियेला पुढे नेणार आहोत’, असे जिलानी म्हणाले. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद जमीनदोस्त झाली. मुस्लिम पक्षांना मशिदीचा मलबा राम मंदिराचे बांधकाम सुरू व्हायच्या आधी तेथून हलवला पाहिजे, असे वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम करण्यासाठी ट्रस्टची बुधवारी घोषणा केली.

अयोध्येतील प्रमुख धर्मगुरू सय्यद एखलाक अहमास म्हणाले की, बाबरी मशिदीचा मलबा सहजपणे टाकून देता येईल अशी जमीन अयोध्येत मी मिळवली आहे. बाबरी मशीदप्रकरणी पक्षकारांपैकी एक हाजी महबूब यांनी अयोध्येत मलबा टाकण्यासाठी जमिनीची व्यवस्था सहजपणे होईल, असे म्हटले.

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डमधील बाबरी मशीद शाखेचे अध्यक्ष एस. क्यू. आर. इल्यास म्हणाले की, बाबरी मशीद खटल्यात होते त्या पक्षकारांमार्फत आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि राम मंदिराचे बांधकाम सुरू व्हायच्या आधी तेथून मलबा काढून घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरIndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालय