शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

रेल्वेस्थानकांच्या फलकावर समुद्रसपाटीपासून उंची का लिहिलेली असते?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 11:51 AM

समुद्रसतहसे 500 मीटर उपर किंवा 500 एमएसएल असे तेथे लिहिलेले आपण अनेकदा पाहिलेले असते. ही उंची संबंधित स्थानकानुसार बदलत असते.

मुंबई- रेल्वेच्या प्रवासात तुम्ही प्रत्येक स्थानकाच्या दोन्ही बाजूस पिवळे फलक पाहिले असतील. त्यामध्ये साधारणतः तीन लिप्यांमध्ये त्या स्थानकाचे नाव लिहिलेले असते. ते स्थानक ज्या राज्यात आहे तेथील भाषेच्या लिपीमध्ये, देवनागरी म्हणजे हिंदीसाठी वापरली जाणारी लिपी आणि रोमन म्हणजे इंग्रजीसाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीमध्ये त्या स्थानकाचे नाव लिहिलेले असते. त्याचप्रमाणे तेथे त्या स्थानकाची समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते.समुद्रसतहसे 500 मीटर उपर किंवा 500 एमएसएल असे तेथे लिहिलेले आपण अनेकदा पाहिलेले असते. ही उंची संबंधित स्थानकानुसार बदलत असते. भारतामध्ये रेल्वे सुरु होऊन दिडशे वर्षे उलटली आहेत. त्याकाळामध्ये स्थानकांचे काम करताना त्यांची समुद्रसपाटीपासून उंची मोजलेली असे. ही उंची नमूद करुन ठेवल्यामुळे रेल्वेरुळ टाकताना त्याचा उपयोग रेल्वेखात्याला होत असे. उंची समजल्यामुळे पावसाळ्यात ते पाण्याखाली जातील का? पूर आल्यास ते पाण्याखाली जातील का? तसेच समुद्राजवळील रेल्वेमार्गावर पाणी येईल का याचा अंदाज खात्याला येत. कालांतराने नव्या स्थानकांच्या फलकांवर अशी उंची लिहिणं बंद झाले आहे. परंतु त्याचा अपयोग खात्याच्या अंतर्गत कामांसाठी केला जातो. आजही या उंचीचा उपयोग खात्याला होतो.उदाहरणार्थ एखादे स्थानक 300 मीटर उंचीवर असेल आणि त्यापुढचे स्थानक 500 मीटर उंचीवर असेल तर दोन्ही स्थानकांमध्ये रुळ टाकताना आपल्याला आधीच्या स्थानकापेक्षा उंचावर रुळ टाकायचे आहेत याचा अंदाज रेल्वेला येतो. त्याचप्रमाणे नव्या रुळांवर येणारी वळणे किंवा तेथिल प्रदेशानुसार आखणी करण्याबाबत नियोजन करता येते.

टॅग्स :railwayरेल्वे