शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेलं 'Y2K' नेमकं आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 13:56 IST

पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना सुरुवातीलाच वायटूके 'Y2K' या संकटाचा उल्लेख केला. मात्र मोदींनी या संकटाचा उल्लेख का केला आणि 'Y2K' म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया. 

नवी दिल्ली -  कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. यामुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास व्यक्त करत मोदींनी या पॅकेजचा उल्लेख 'आत्मनिर्भर भारत' असा केला. संकट हीच संधी मानून देशाला स्वावलंबी करण्याचा निश्चय यावेळी मोदींनी व्यक्त केला. 21 वं शतक भारताचं असेल असं म्हटलं जात होतं. त्यामुळे कोरोना संकटाकडे आपण संधी म्हणून पाहायला हवं, असंही मोदी म्हणाले. याच दरम्यान पंतप्रधानांनी सुरुवातीलाच वायटूके 'Y2K' या संकटाचा उल्लेख केला. मात्र मोदींनी या संकटाचा उल्लेख का केला आणि 'Y2K' म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया. 

'Y2K' संकट म्हणजे नेमकं काय?

तंत्रज्ञानाच्या मदतीने आता देशात अमूलाग्र बदल झाले आहेत. विज्ञानाच्या जोरावर विविध गोष्टींची किमया साधण्यात यश आले आहे. मात्र सुरुवातील तंत्रज्ञान फारसे विकसित झालेले नव्हते. जगात 1999 हे वर्ष संपण्याचा काळ होता. त्यावेळी संगणक डिफॉल्टप्रमाणे पुढच्या वर्षाला 1900 करणार होते. मात्र जर असे झाले असते तर जगभरातील गणना चुकीची झाली असती. 2000 च्या सुरुवातीला संख्यावरून संगणकातील कॅलेंडर आणि स्टोरेजमध्ये कोणतीही समस्या आल्यास त्याला वायटूके संकट आलं असं म्हटलं गेलं. 'Y2K'मधील वायचा अर्थ ईयर (वर्ष), 2 चा अर्थ दोन आणि केचा अर्थ हजार म्हणजेच 2000 असा आहे.

1999 हे वर्ष संपलं होतं आणि 2000 या वर्षाची सुरुवात झाली. मात्र जगभरातील संगणक यंत्रणा ही 31 डिसेंबर 1999 च्या पुढे जाण्यास सक्षम नव्हते. सर्वांसाठी ही समस्या कायम होती. परंतु, भारतीय कम्प्यूटर इंजिनिअर्संनी असे संगणक तयार केले जे एकविसाव्या शतकातील आहेत. देश सध्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना केलेल्या भाषणात कठोर परिश्रम आणि मेहनतीचे उदाहरण देण्यासाठी 'Y2K'चा उल्लेख केलेला असावा असं म्हटलं जातं आहे.

काही वर्षांपूर्वी आलेल्या 'Y2K संकटामुळे टेक्नोलॉजी जगात भूकंप आला होता. संगणकामध्ये 21व्या शतकासाठी प्रोग्राम उपलब्ध नसल्याने ते नष्ट होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जात होती. मोठे नुकसान झाले होते. याच दरम्यान भारतात इन्फोसिस, विप्रो यासारखी आयटी कंपन्या सुरू झाल्या होत्या. हा एक बग ठीक करण्यासाठी जगभरात 600 ते 1600 बिलियन यूएस डॉलर्स खर्च करावे लागले होते. तेव्हा भारतीय वैज्ञानिकांनी पुढे येऊन या संकटावर मात केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : बापरे! ज्याच्या घरात चोरी केली तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह; मग...

CoronaVirus News : रिक्षातून केला तब्बल 1500 किमीचा प्रवास पण घरजवळ येताच...; मन सुन्न करणारी गोष्ट

CoronaVirus News : "हजारो मुलं-मुली रस्त्यावर... आज भारत माता रडतेय"

CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...

CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय 

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! 'या' शहरात 'कॅश ऑन डिलिव्हरी'वर बंदी

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीtechnologyतंत्रज्ञानInfosysइन्फोसिसWiproविप्रो