शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही, या दाव्यामागे नेमके कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 06:24 IST

कोरोनाच्या एकाही रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाही, असे राज्य व केंद्र सरकार सांगत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : मृत्यूच्या दाखल्यावर ‘ऑक्सिजनअभावी मृत्यू’ हे कारण कधीच लिहिले जात नाही. ऑक्सिजन न मिळाल्याने हृदयक्रिया बंद पडू शकते. काहीवेळा रुग्णांना अन्य व्याधी असतात. त्यांचा उल्लेख मृत्यूचा कारणांत केला जातो. त्यामुळेच कोरोनाच्या एकाही रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाही, असे राज्य व केंद्र सरकार सांगत आहे. 

या मुद्द्यावर काँग्रेस, आप सरकारविरोधात संसदेत हक्कभंग प्रस्ताव सादर करणार आहे. ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झालेला नाही, असे सरकार सांगते, त्याला आणखी काही कारणे आहेत. आरोग्य हा राज्य सरकारच्या अख्यत्यारितला विषय आहे. कोरोना लसीकरण, संसर्गाने झालेले मृत्यू किंवा रुग्णांच्या आकडेवारीबद्दलची राज्यांनी दिलेली माहिती गोळा करून ती प्रसिद्ध करणे इतकेच काम याबाबत केंद्राच्या हाती आहे.

पुरवठ्यातील विस्कळीतपणा दूर करा

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)चे माजी अध्यक्ष व एका खासगी रुग्णालयाच्या संचालकांनी आपले नाव उघड न करता सांगितले की, एखादा रुग्ण हृदयविकाराने मरण पावला असेल, तर त्याचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाला, असे नमूद करता येणे शक्यच नाही. ऑक्सिजनअभावी काहीजण मरण पावले, असे गृहित धरले, तर या वायूच्या पुरवठ्यामधील विस्कळीतपणा टाळून मृतांचे प्रमाण कमी करता आले असते, असेही या वैद्यकीय तज्ज्ञाने म्हटले आहे. 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनNew Delhiनवी दिल्ली