शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही, या दाव्यामागे नेमके कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 06:24 IST

कोरोनाच्या एकाही रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाही, असे राज्य व केंद्र सरकार सांगत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : मृत्यूच्या दाखल्यावर ‘ऑक्सिजनअभावी मृत्यू’ हे कारण कधीच लिहिले जात नाही. ऑक्सिजन न मिळाल्याने हृदयक्रिया बंद पडू शकते. काहीवेळा रुग्णांना अन्य व्याधी असतात. त्यांचा उल्लेख मृत्यूचा कारणांत केला जातो. त्यामुळेच कोरोनाच्या एकाही रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाही, असे राज्य व केंद्र सरकार सांगत आहे. 

या मुद्द्यावर काँग्रेस, आप सरकारविरोधात संसदेत हक्कभंग प्रस्ताव सादर करणार आहे. ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झालेला नाही, असे सरकार सांगते, त्याला आणखी काही कारणे आहेत. आरोग्य हा राज्य सरकारच्या अख्यत्यारितला विषय आहे. कोरोना लसीकरण, संसर्गाने झालेले मृत्यू किंवा रुग्णांच्या आकडेवारीबद्दलची राज्यांनी दिलेली माहिती गोळा करून ती प्रसिद्ध करणे इतकेच काम याबाबत केंद्राच्या हाती आहे.

पुरवठ्यातील विस्कळीतपणा दूर करा

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)चे माजी अध्यक्ष व एका खासगी रुग्णालयाच्या संचालकांनी आपले नाव उघड न करता सांगितले की, एखादा रुग्ण हृदयविकाराने मरण पावला असेल, तर त्याचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाला, असे नमूद करता येणे शक्यच नाही. ऑक्सिजनअभावी काहीजण मरण पावले, असे गृहित धरले, तर या वायूच्या पुरवठ्यामधील विस्कळीतपणा टाळून मृतांचे प्रमाण कमी करता आले असते, असेही या वैद्यकीय तज्ज्ञाने म्हटले आहे. 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनNew Delhiनवी दिल्ली