शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: केंद्रीय दलांनी बंगाल सोडावे; ममता दीदींनी केले मद्रास हायकोर्टाच्या आदेशाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 22:10 IST

west bengal assembly election 2021: ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

ठळक मुद्देममता बॅनर्जींची निवडणूक आयोगावर टीकामद्रास उच्च न्यायालयाचे केले स्वागतनिवडणूक आयोग जबाबदारी झटकू शकत नाही - ममता दीदी

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. आता अखेरचा टप्पा राहिला असून, २ मे रोजी पाचही विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेकदा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत करत, केंद्रीय दलांमुळे कोरोना पसरतोय, असा दावाही त्यांनी केली. (west bengal assembly election 2021 mamata banerjee welcome madras high court decision and criticized election commission)

पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. तरीही पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची धूम पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा टीका केली आहे. निवडणूक आयोगासह अन्य केंद्रीय दलांनी बंगालमधून निघून जावे. यांमुळेच कोरोना अधिक फैलावत आहे, असा पुनरुच्चार ममता दीदींनी केला.

आता सर्वोच्च न्यायालयातही होणार ६० बेड्सचे कोव्हिड सेंटर; सरन्यायाधीशांनी दिली मंजुरी

मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाचे स्वागत

ममता बॅनर्जी यांनी मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या आदेशाचे स्वागत केले असून, निवडणुकांच्या कालावधीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासाठी निवडणूक आयोग कारणीभूत असून, आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

“पीएम केअर फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी राज्याला एका नवा पैसा मिळाला नाही”

मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले

एका याचिकेवर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालायने राजकीय पक्षांना प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी कशी काय दिली जाते, असा प्रश्न उपस्थित केला. देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेला तुम्हीच जबाबदार आहात, तुमच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, असे म्हणत  निवडणूक आयोगाला फटकारले. तसेच, न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रचारसंभामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे दिसून असल्याने न्यायालयाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली गेली आहे.

कोरोनाचे थैमान! आता घरातही मास्क घालण्याची वेळ: केंद्र सरकारचा गंभीर इशारा  

दरम्यान, कोरोनाच्या या गंभीर काळात विनाकारण घराबाहेर पडू नका. एवढेच नव्हे, तर घरातील सदस्यांनी कुटुंबांसोबत घरबसल्या मास्क घाला. मास्क घालणे अतिशय महत्त्वाचे आहे. याशिवाय कोणालाही घरी बोलावू नका, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१corona virusकोरोना वायरस बातम्याElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसHigh Courtउच्च न्यायालयPoliticsराजकारण