शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ऐकावं ते नवलच! भाजपा खासदाराने मच्छर चावल्याने थांबवली ट्रेन; रेल्वे प्रशासनाला धरलं धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 18:35 IST

उत्तर प्रदेशातून एक अनोखी घटना समोर आली आहे.

MP stopped the train in UP । लखनौ : उत्तर प्रदेशातून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे मच्छर चावल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या (BJP) खासदाराने चक्क ट्रेन थाबंवली असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. खरं तर एटाचे खासदार राजवीर सिंह लखनौच्या चारबाग रेल्वे स्थानकावरून दिल्लीला निघालेल्या गोमती एक्स्प्रेस (१२४१९) ट्रेनमधून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना मच्छर चावली. मग खासदार महोदयांनी जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

दरम्यान, खासदार सिंह यांनी ट्रेन थांबवत रेल्वे प्रशानसाला स्वच्छतेच्या कारणास्तव धारेवर धरले. सिंह यांचा राग पाहून घाईगडबडीत रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि गाडी थांबवल्यानंतर संपूर्ण बोगीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बोगीची साफसफाई झाल्यानंतरच गाडी तिथून रवाना करण्यात आली. लक्षणीय बाब म्हणजे राजवीर सिंह हे ट्रेनच्या पहिल्या एसी डब्यात प्रवास करत होते. पण रेल्वेचे शौचालय अस्वच्छ असून डास चावत आहेत. त्यामुळे इथे बसणे देखील कठीण झाले असल्याचे सिंह यांनी सांगितले.  रेल्वेच्या कारभाराची सोशल मीडियावर चर्चा रेल्वेच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सामान्य माणसाला प्रवासादरम्यान अशा समस्यांशी सतत झगडावे लागते, असे नेटकरी म्हणत आहेत. पण त्यांचे क्वचितच ऐकले जाते. सामान्य माणूस केवळ तक्रार करत राहतो. पण जेव्हा नेते मंडळींना अडचण येते तेव्हा प्रशासन लगेच पाऊल उचलते. रेल्वेत प्रवास करताना लोक नेहमी तक्रार करतात की त्यांच्या तक्रारी ऐकून घेणारे कोणी नाही, अशा शब्दांत नेटकरी या प्रकरणावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशrailwayरेल्वेBJPभाजपाMember of parliamentखासदारSocial Mediaसोशल मीडिया