शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

CAA: पाकिस्तानमधून दहावी, अकरावी भारतातून; 12 वीच्या परीक्षेला बसण्यावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 8:57 AM

पाकिस्तानच्य़ा सिंध प्रांतातील मीरपुरखासची रहिवासी दामी हीने दहावीची परीक्षा तेथील सरकारी शाळेतून दिली होती.

जयपूर : सीएए कायद्याला देशभरातून विरोध होत असताना जयपूरमध्ये एका विद्यार्थीनीचे भविष्य धोक्यात आले आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानातून भारतात शरणार्थी बनून आलेल्या मुलीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. या मुलीने दहावी पाकिस्तानातून उत्तीर्ण तर अकरावी भारतातील जोधपूरमधून उत्तीर्ण केली आहे. मात्र, 12 वीचा फॉर्म भरल्यानंतर ती परिक्षेला बसू शकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

पाकिस्तानच्य़ा सिंध प्रांतातील मीरपुरखासची रहिवासी दामी हीने दहावीची परीक्षा तेथील सरकारी शाळेतून दिली होती. सिंध प्रांतामध्ये वाढलेल्या अत्याचारांमुळे त्यांनी भारतात शरण घेतली. जोधपूरला येऊन दीर्घ मुदतीच्या व्हिसासाठी अर्ज केला. त्यानंतर मुलीला जोधपूरमधील सरस्वती विद्या मंदिर शाळेतून विज्ञान शाखेला 11 वी ला प्रवेश मिळाला. 11 वी झाल्यानंतर १२ वी साठी अर्ज केला. पाकिस्तानमधील शाळा सोडल्याच्या दाखला, दहावीचे प्रमाणपत्रावर तिला प्रवेश मिळाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच 12 वी बोर्डाने तिच्याकडे पात्रता प्रमाणपत्रच नसल्याचे म्हणत परीक्षा नाकारली आहे. 

दामीच्या वडीलांनी सांगितले की, ट्रान्सफर सर्टिफिकीट घेताच तेथील लोकांना संशय येतो, की इथून पळण्याच्या इराद्यात आहे. मग अत्याचार वाढू लागतात. यामुळे हे प्रमाणपत्र आणू शकलो नाही. 

या प्रकरणावेळी सीएएची चर्चा होऊ लागल्यानंतर राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा यांना यामध्ये भाग घ्यावा लागला. त्यांनी एका मुलाखतीत आणि ट्विटरवर सांगितले की, बोर्डाच्या नियमांनुसार दामीला परिक्षेला बसण्याची परवानगी मिळाली नव्हती. या संबंधी बोर्डाने पाकिस्तानच्य दुतावासाला पत्रही पाठविले होते मात्र कोणतेही उत्तर आले नाही. राजस्थान सरकारने हा विषय गंभीरतेने घेतलेला असून तिच्या भविष्यासाठी 12 वीच्या परिक्षेला बसण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPakistanपाकिस्तानRajasthanराजस्थान