शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

तेजस अपघातग्रस्त तर होणार नाही ना...; मोदींवर टीका करताना तृणमूल खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 17:02 IST

टीएमसी खासदार शांतनू सेन यांनी पंतप्रधान मोदींच्या 'पनवती'वर कमेंट केली आहे. भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना वर्ल्डकपची फायनल हरल्यापासून विरोधकांकडून पनवती असे संबोधले जात आहे. यातच मोदींनी तेजस लढाऊ विमानातून सैर केल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. तृणमूलचे खासदार एवढ्यावरच थांबले नाहीत, जुन्या गोष्टींशी संबंध जोडताना त्यांनी असे काही वक्तव्य केले आहे की आता पुन्हा नवा वाद सुरु झाला आहे. भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

टीएमसी खासदार शांतनू सेन यांनी पंतप्रधान मोदींच्या 'पनवती'वर कमेंट केली आहे. जेव्हा मोदी देशात होते, तेव्हा इस्रोचे मिशन फेल झाले. जेव्हा कंगना मोदींना भेटली, तेव्हा तिचा सिनेमा सुपर फ्लॉप झाला. जेव्हा विराट कोहलीने मोदींशी हात मिळविला तेव्हा सलग तीन वर्षे त्याला शतकच ठोकता आले नाही, असे सेन म्हणाले. 

परंतू, पुढे त्यांनी या गोष्टींना तेजस लढाऊ विमानाशी जोडले आणि वाद ओढवून घेतला. वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सलग १० सामने जिंकत होता, परंतू मोदी त्या स्टेडिअममध्ये गेले आणि फायनल हरला, असे सांगताना मला भीती वाटतेय की मोदी तेजस विमानात बसले, आता ते लवकरच अपघातग्रस्त होणार तर नाही ना... असे सेन म्हणाले आहेत. 

हे लोक केवळ पंतप्रधान मोदींचा द्वेष करत नाहीत तर त्यांना देशाचे कल्याणही नको आहे, अशी टीका भाजपाने केली आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे की पंतप्रधान तेजसमध्ये उड्डाण करत होते, जे स्वदेशी उत्पादन आणि देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा