शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाष्य करणा-यांवर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 9:30 AM

सोशल मीडियावर अश्लिल भाषा वापरत आक्षेपार्ह टीका करणा-यांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान अशाप्रकारच्या लोकांवर कारवाई केली पाहिजे यावर सहमती दर्शवली.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर अश्लिल भाषा वापरत आक्षेपार्ह टीका करणा-यांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान अशाप्रकारच्या लोकांवर कारवाई केली पाहिजे यावर सहमती दर्शवली. वरिष्ठ वकिल फली नरीमन आणि हरीश साळवे यांनी यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान, न्यायाधीश सरकारी पक्षाचे असतात असा दावा करणा-या लोकांना चांगलंच सुनावलं. हे असे आरोप दुर्देवी असल्याचं न्यायालयाने सांगितलं. अशा लोकांनी कोर्टरुममध्ये येऊन बसलं पाहिजे, जेणेकरुन नागरिकांच्या अधिकारासाठी न्यायालय सरकारच्या विरोधात जाऊन निर्णय देते हे पाहता येईल असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितलं. 

महत्वाच्या पदावर असणा-या व्यक्तींकडून एखाद्या प्रकणावर सोशल मीडियावर सामान्य व्यक्ती तसंच केसला प्रभावित करण्यासाठी करण्यात येणा-या कमेंटवर बंदी आणण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत व्यक्त केलं. अशा गोष्टींमुळे केसवर परिणाम होतो असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाष्य करणा-यांवरील कारवाईच्या वकिलांच्या मागणीवर सहमती दर्शवली. याचिकाकर्ता वकिलांना या गोष्टीवरही चिंता दर्शवली की, एखाद्या फौजदारी खटल्यातील प्रकरणात सार्वजनिक पदावर बसलेल्या व्यक्तीने भाष्य केल्यास त्याचा प्रभाव पडू शकतो. 

बुलंदशहर सामूहिक बलात्कार प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आधारित ही याचिका दाखल करण्यात आली होती. आझम खान यांनी सामूहिक बलात्कार राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला होता. यानंतर पीडित कुटुंबाने आझम खान यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSocial Mediaसोशल मीडिया