शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

साखर महागणार

By admin | Updated: August 23, 2014 00:11 IST

सरकारने कच्च्या आणि शुद्ध साखरेवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून वाढवून 25 टक्के केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे साखरेची चव महाग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : सरकारने कच्च्या आणि शुद्ध साखरेवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून वाढवून 25 टक्के केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे साखरेची चव महाग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळ अर्थात सीबीईसीने या संदर्भात शुक्रवारी अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार, कच्ची व शुद्ध साखर यावरील आयात शुल्क वाढवून 25 टक्के केले आहे. वाढीव आयात शुल्क कच्च्या साखरेची आयात करणा:या ठोक ग्राहकांवरही लागू होईल. जनहितास्तव हा निर्णय घेतल्याचा दावा सरकारने केला आहे.अन्न मंत्रलयाच्या एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले की, ‘मंत्रलयाने आयात शुल्क वाढवून 4क् टक्के करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र अर्थ मंत्रलयाने यात किरकोळ वाढ केली. साखर कारखानदारांना काहीसा दिलासा देत महागाईचा पारा आणखी वाढेल या भीतीने आयात शुल्कात अल्पशी वाढ केली आहे.’
ग्राहक व्यवहार मंत्रलयाच्या आकडेवारीनुसार, साठा शिल्लक असतानाही देशांतर्गत बाजारात सध्या साखरेचा भाव 34 ते 4क् रुपये प्रतिकिलोदरम्यान आहे. साखरेचे भाव कारखान्यातील उत्पादन खर्चापेक्षा खाली गेल्याने कारखानदारांपुढे रोखीचे संकट निर्माण झाले. याचा कारखानदारांच्या नफ्यावरही परिणाम झाला.
उद्योगाच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात कारखानदार प्रतिकिलो 3क्.5क् रुपये दराने साखर विक्री करत आहेत. याउलट त्यांना साखर उत्पादनासाठी 37 रुपये खर्च करावे लागतात. याचप्रमाणो महाराष्ट्रातील कारखानदारांकडून 28.5क् रुपये प्रतिकिलो दराने साखर विक्री केली जाते. यासाठी उत्पादन खर्च 31 रुपये प्रतिकिलोर्पयत येतो.
भारतीय साखर कारखानदार संघटना अर्थात इस्माने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 
या निर्णयामुळे कारखान्यांकडील रोखीचा प्रवाह वाढेल 
आणि शेतक:यांची देणी चुकती करणो शक्य होणार असल्याचे इस्माद्वारे सांगण्यात आले. 
इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले की, सध्याचे जागतिक दर आणि रुपया-डॉलर यांचे विनिमय दर यांच्या आधारावर आयात शुल्कात वाढ केल्याने साखरेची आयातही कमी होईल. यामुळे देशी बाजार स्थितीत सुधारणा होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्साखरेवरील आयात शुल्कात वाढ झाल्याने आयात महाग होईल. परिणामी आयातीमध्ये घट होईल. याचा काही परिणाम देशांतर्गत पातळीवर साखरेचा भाव वाढल्याने ग्राहकांवरही पडेल. मात्र दुसरीकडे रोखीच्या संकटाचा सामना करत असलेल्या साखर कारखानदारांना काहीसा दिलासा मिळेल.
च् साखर कारखानदार देशातील ऊस शेतक:यांचे 6,8क्क् कोटी रुपये देणो आहे. जागतिक बाजारातील स्वस्त साखरेचा लाभ उठवत भारतात थोडय़ाबहुत प्रमाणात साखरेची आयात होत असते.