शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात शरीफ यांनी उगाळला काश्मिरचा मुद्दा

By admin | Updated: August 14, 2014 14:46 IST

नवाझ शरीफ यांनी काश्मिरचा प्रश्न उकरून काढला असून भारत - पाकिस्तानमधल्या संबंधांमध्ये काश्मिरच मुख्य असल्याचे पुन्हा सांगितले आहे.

ऑनलाइन टीम

इस्लामाबाद, दि. १४ - पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या म्हणजे १४ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मिरचा प्रश्न उकरून काढला असून भारत - पाकिस्तानमधल्या संबंधांमध्ये काश्मिरच मुख्य असल्याचे पुन्हा सांगितले आहे. विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याआधी, पाकिस्तानची भारताशी थेट युद्ध छेडण्याची क्षमता नसल्याने दहशतवाद्यांच्या माध्यमातून लढत असल्याचे मोदींनी सांगितले होते. त्यावरून दोन्ही देशांमध्ये काहीसा तणावही निर्माण झाला होता. दोन्ही देशांच्या तणावपूर्ण संबंधांना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद कारणीभूत असल्याची भारताची भूमिका आहे. तर काश्मिर प्रश्न मूळ असल्याचे पाकिस्तान सांगत असून शरीफ यांनीदेखील याचा पुनरुच्चार केला आहे. 
पाकिस्तानला अंतर्गत शांतता हवी असून शेजारी राष्ट्रांशीही सलोख्याचे संबंध ठेवण्यात रस असल्याचेही शरीफ यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये कायमची शांतता नांदणेही पाकिस्तानच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.