शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

सरकारनं गाईच्या शेणापासून बनवलेला साबण केला लाँच, एवढी आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 11:20 IST

खाण्या-पिण्यापासून शरीराची स्वच्छता राखण्यासाठी अनेकदा रासायनिक प्रक्रियेतून बनवलेल्या वस्तूंचा आपण वापर करतो.

नवी दिल्लीः खाण्या-पिण्यापासून शरीराची स्वच्छता राखण्यासाठी अनेकदा रासायनिक प्रक्रियेतून बनवलेल्या वस्तूंचा आपण वापर करतो. परंतु सरकारकडून आता निसर्गनिर्मित वस्तू वापरण्यासाठी जनतेला प्रोत्साहित केलं जात आहे. आतापर्यंत लोकांनी सुगंधित केमिकलयुक्त साबणाचा वापर केला आहे, परंतु आता जनतेला गाईच्या शेणापासून बनवलेला नैसर्गिक साबण वापरता येणार आहे. तुम्ही आता म्हणाल गाईच्या शेणापासून साबण बनवणं कसं शक्य आहे. तर हा साबण खादी ग्रामोद्योग विभागानं बनवलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हा साबण लाँच केला आहे.गायीच्या शेणापासून बनवलेला हा साबण आपल्या खिशावर ओझं टाकणारा आहे. जिथे बाजारात साधा साबण 30-40 रुपयांत मिळतो, तिथे हा गाईच्या शेणापासून बनवलेला साबण 125 रुपयांना मिळणार आहे. विशेष म्हणजे हा साबणाचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. तुमची त्वचाही नैसर्गिकरीत्या तजेलदार राहणार आहे. गाईच्या शेणापासून बनवलेल्या साबणाच्या उद्धाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी खादी ग्रामोद्योगासाठी येत्या दोन वर्षांत 10 हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचाही प्रस्ताव ठेवला आहे. गडकरींनी या साबणासोबतच एका पाण्याच्या बोटलचंही अनावरण केलं आहे. 

टॅग्स :cowगाय