शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

...म्हणून नष्ट झाले मंगळावरील वातावरण; साैर वारे कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 02:35 IST

शास्त्रज्ञांच्या या दाव्यामुळे जुन्याच सिद्धांताला बळ मिळते.

नवी दिल्ली : साैरमंडळातील लाल ग्रह अर्थात मंगळाबाबत मानवाला कायम कुतूहल राहिले आहे. अलीकडच्या काळात भारत, चीन, अमेरिका, युएई इत्यादी देशांनी या ग्रहावर यान पाठविले आहेत. अमेरिकेच्या ‘पर्सिव्हरन्स राेव्हर’ यानाने तीन दिवसांपूर्वीच मंगळावर सुरक्षित लॅँडिंग केले. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या माेहिमांमधून काही प्रमाणात माहिती मिळाली आहे. मंगळावरील वातावरण कशामुळे नष्ट झाले, या प्रश्नावर ठाेस उत्तर मिळाले नाही. मात्र, शास्त्रज्ञांनी याचे एक संभाव्य कारण शाेधले आहे. साैर वाऱ्यांमुळे मंगळावरील वातावरण नष्ट झाले असावे आणि त्यासाठी मंगळावर चुंबकीय क्षेत्राचे अस्तित्व नसणे, हे कारण राहण्याची दाट शक्यता वर्तविली आहे.

शास्त्रज्ञांच्या या दाव्यामुळे जुन्याच सिद्धांताला बळ मिळते. जीवन कायम राहण्यासाठी हानिकारक साैर वाऱ्यांना राेखण्यासाठी रक्षात्मक चुंबकीय क्षेत्र आवश्यक असते. हे एक प्रकारचे अदृश्य कवच आहे. पृथ्वीवर भू-विद्युत तंत्र अशा प्रकारचे रक्षात्मक आवरण तयार करते. त्यामुळेच पृथ्वीवरील वातावरणाचे रक्षण हाेते. मंगळावर असे क्षेत्र नाही. परिणामी साैर वाऱ्यांमुळे तेथील वातावरण नष्ट झाले असावे. भारतीय विज्ञान शिक्षा व संशाेधन संस्थेचे शास्त्रज्ञ अर्णब बासक आणि दिब्येन्दू नंदी म्हणाले, चुंबकीय क्षेत्र संरक्षण छत्रीप्रमाणे कार्य करतात. 

दुर्लक्षित मुद्दा

विज्ञान पत्रिका ‘मंथली नाेटिसेज ऑफ राॅयल ॲस्ट्राॅनाॅमिकल साेसायटी’मध्ये याबाबत संशाेधन अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. ग्रहांच्या स्वत:च्या अवतीभवती चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.  

आकर्षण मंगळाचे

भारत-मंगलयान २४ सप्टेंबरपासून मंगळाच्या ऑर्बिटमधून माहिती पाठवीत आहे.अमेरिका-पर्सिव्हरन्स राेव्हर मंगळावर लँड झाले.चीन- ‘टियान्वेन-१’ मंगळाच्या ऑर्बिटमध्ये दाखल झाले आहे.युएई- ‘द हाेप ऑर्बिटर’ मंगळाच्या ऑर्बिटमध्ये दाखल झाले आहे.

 

टॅग्स :Indiaभारत