शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

'सॅल्यूट' इंडियन आर्मी... बर्फाळ प्रदेशात अडकेल्या 2500 पर्यटकांची सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 10:11 AM

सिक्कीम म्हटलं की पर्यटन आलंच. त्यात, पावसाळ्यानंतर सगळीकडे हिरवळ पसरली असल्याने पर्यटकांचा जोर या मोसमात वाढतो.

नवी दिल्ली - सिक्किम येथील बर्फाच्छादित प्रदेशात अडकलेल्या 2500 नागरिकांची भारतीय सैन्याकडून सुटका करण्यात आली आहे. भारतीय सैन्याने सिक्कीममधील नाथू ला या बर्फाळ प्रदेशात अडकलेल्या पर्यंटकांना सुखरुपस्थळी पोहोचवले. नाथू ला आणि जवळील प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे पर्यटनासाठी आलेले हजारो पर्यटक येथे अडकून पडले होते. 

सिक्कीम म्हटलं की पर्यटन आलंच. त्यात, पावसाळ्यानंतर सगळीकडे हिरवळ पसरली असल्याने पर्यटकांचा जोर या मोसमात वाढतो. त्यामुळेच सिक्कीममध्येही पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. येथील नाथू ला दरी व जवळील प्रदेशात अनेक पुरुष पर्यंटकांसह महिला आणि लहानमुलेही अडकली होती. त्यावेळी, भारतीय जवानांनी जवळपास 2500 पर्यटकांना या बर्फवृष्टीपासून बचाव केला. अनेक पर्यटक या परिसरात आपल्या वाहनांसह अडकले होते. जवळपास 300 ते 400 वाहने या बर्फवृष्टीमध्ये अडकले होते. भारतीय सैन्याला याबाबतची सूचना मिळताच, लष्कराने मिशन बचाव हाती घेऊन सर्वांची सुखरुप सुटका केली. त्यानंतर, या सर्वच पर्यटकांना अन्न-पाणी, कपडे आणि औषधोपचार देण्यात आले. भारतीय सैन्याच्या या धाडसी कामगिरीमुळे पर्यटक भावूक बनले होते. तर, भारतीय सैन्याच्या आभार शब्दात मानता येणं शक्य नसल्याच्या भावनाही अनेकांनी बोलून दाखवल्या.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानsikkimसिक्किमSnowfallबर्फवृष्टी