शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CAA : ''सीएए' म्हणजे भारतीय लोकशाहीवरील डाग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 09:01 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात काँग्रेसचे नेते शशी थरूर सहभागी झाले होते.

ठळक मुद्देनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात काँग्रेसचे नेते शशी थरूर सहभागी झाले होते. थरूर यांनी आंदोलनात सहभाग होत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.हा कायदा म्हणजे भारतीय लोकशाहीवरील डाग असल्याचं थरूर यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात काँग्रेसचे नेते शशी थरूर सहभागी झाले होते. रविवारी (12 जानेवारी) थरूर यांनी आंदोलनात सहभाग होत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा कायदा म्हणजे भारतीय लोकशाहीवरील डाग असल्याचं थरूर यांनी म्हटलं आहे. जामियासह जेएनयू आणि शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलकांशी शशी थरूर यांनी संवाद साधला. 

नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा समाजात भेदभावाची दरी निर्माण करणारा आहे. त्यामुळेच देशातील नागरिक हे याविरोधात एकवटले आहेत असं थरूर यांनी जामियामध्ये म्हटलं आहे. या कायद्यामुळे मुस्लिम समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भारत देश हा अनेक जाती, धर्मांमुळे ओळखला जातो. भारतात एकता आहे. राजकारणापासून दूर राहणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरणे ही फार मोठी बाब आहे असं देखील थरूर यांनी म्हटलं आहे. 

जामियामध्ये एक महिन्यांपेक्षा अधिक काळापासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. शेकडो विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आंदोलनात काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांसोबत आहे. ही केवळ धार्मिक लढाई नसून भारत आणि सरकारमधील लढाई आहे असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे. रविवारी थरूर यांचं भाषण सुरू असताना हजारो विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ या भागात वाहतूक कोंडी देखील झाली होती. 

महत्त्वाच्या बातम्या 

मोदी, योगींविरोधात घोषणाबाजी कराल, तर जिवंत गाडेन; भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान

तुकडे तुकडे गँग संपवायची आहे ना? मग लष्करप्रमुखांना आदेश द्या- शिवसेना

उद्धवजी, राऊतांच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजांचा संतप्त पवित्रा तर राऊतांनी दिलं प्रत्युत्तर

गाईला स्पर्श केल्यानं नकारात्मकता दूर होते, यशोमती ठाकूरांचा दावा 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसdelhiदिल्लीStudentविद्यार्थीIndiaभारतdemocracyलोकशाही