शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वसुंधरा राजे समर्थकांचा राजस्थानात वेगळा मंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 05:39 IST

भाजपला धक्का, गटबाजी आणि असंताेष चव्हाट्यावर

जयपूर : राजस्थानमध्ये भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांच्या समर्थकांनी स्वतंत्र गट स्थापन केला करून पक्ष नेतृत्वाला धक्का दिला आहे.

राजे समर्थकांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘टीम वसुंधरा राजे’ या नावाने वेगळा गट स्थापन केला. त्यामध्ये २५ जिल्हाध्यक्षांची घाेषणाही करण्यात आली असून ही यादी साेशल मीडियामध्ये व्हायरल करण्यात आली. विशेष म्हणजे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासाेबत राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया, विराेधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया आणि उप विराेधी पक्षनेते राजेंद्र राठाेड यांची बैठक सुरू असतानाच या घडामाेडी घडल्या. या बैठकीसाठी वसुंधरा राजे यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. राजे यांना हळूहळू बाजूला सारण्याचे काम सुरू असल्याचा आराेप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. राजस्थानमध्ये तीन जिल्ह्यांमध्ये पाेटनिवडणूक हाेणार आहे. या नव्या समीकरणामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना माेठा धक्का बसला आहे. वसुंधरा राजे समर्थक मंच या नावाने या नावाने हा गट स्थापन करण्यात आला आहे. त्याचे समन्वयक विजय भारद्वाज यांनी सांगितले, की २०२३ मध्ये भाजपला पुन्हा सत्तेत आणायचे असून, राजे यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी काम करायचे आहे.

सावध प्रतिक्रियाप्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, की या घडामाेडींबाबत आम्ही वरिष्ठ नेत्यांना कल्पना दिली आहे. या गटाचे सदस्य खराेखर भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत का, याबाबत माहिती घेण्यात येत आहे. सविस्तर अहवाल तयार केल्यानंतरच स्पष्टता येईल.

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपा