शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारताची करडी नजर; तयार केलाय 'मास्टर' प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 18:00 IST

सॅटेलाइटच्या माध्यमातून भारतीय जवानांना चीनच्या कारवायांवर आणि प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.

नवी दिल्ली : वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी सैन्याच्या कुरापती सुरूच आहेत. त्यामुळे चीनच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी चार ते सहा सॅटेलाइटची आवश्यकता असल्याचे भारतीय सुरक्षा एजन्सींने म्हटले आहे. सॅटेलाइटच्या माध्यमातून भारतीय जवानांना चीनच्या कारवायांवर आणि प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.

चिनी सैन्याने एलएसीच्यापलिकडे शिनजियांग भागात एका सरावाच्या नावाखाली जबरदस्त शस्त्रास्त्रे आणि तोफखान्यांसह ४०,००० हून अधिक सैनिकांना एकत्रित केले आहे. या सैनिकांना भारताच्या दिशेने पाठवण्यास सुरवात केली. तसेच, बर्‍याच ठिकाणी भारतीय हद्दीत स्थलांतर झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते १४ कोर मुख्यालयासह लेहमध्ये असलेल्या भारतीय संरचनांना आश्चर्यचकित करत आहे.

सुत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, भारतीय भूभाग आणि एलएसीवरील खोल भागात चीनी सैन्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी हे सॅटलाइट आवश्यक आहेत. सुत्रांचे म्हणणे आहे की, या सॅटलाइटमध्ये उच्च रिझोल्यूशन सेन्सर आणि कॅमेरे आहेत, जे देखरेखीसाठी मदत करू शकतात. इतकेच नाही तर छोट्या छोट्या गोष्टी आणि व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासही ते सक्षम आहे. यामुळे क्षमता आणि संपत्ती असलेल्या चिनी आणि इतर सहयोगी देशांवर नजर ठेवण्यासाठी परदेशी मित्र देशांवरील निर्भरता कमी करण्यात मदत होईल. भारतीय लष्कराकडे आधीपासून प्रतिकूल घटनांवर बारीक नजर ठेवण्यासाठी काही सॅटलाइट आहेत. मात्र, त्या क्षमतेला आणखी बळकटी देण्याची गरज असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान,  चिनी सैन्याने पँगोंग सो लेकजवळील फिंगर भागात भारतीय हद्दीत स्थलांतर केले आहे, जेथे ते माघार घेण्यास नकार देत आहेत. फिंगर - ६ येथे एक निरीक्षण पोस्ट तयार करू इच्छित आहेत. गोग्रा भागात अजूनही काही सैन्य आहे. भारत आणि चीन यांच्यात १४ जुलै रोजी कोर कमांडर स्तरावरील चर्चेनुसार दुर्गम भाग असलेल्या सर्व संघर्षाच्या भागातून सैन्य माघारी घेण्याची अंमलबजावणी चीन करत नाही. उच्च स्तरावर झालेल्या चर्चेनंतर चिनी सैन्य काही भागातून परत गेले, मात्र अजूनही बऱ्याच भागात चिनी सैनिक आहेत. हे लक्षात घेता भारतानेही पूर्ण तयारी केली आहे. दोन ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत भारताने चिनी सैन्याला स्पष्टपणे सांगितले होते की, सर्व भागातून चिनी सैन्याने माघार घेतली पाहिजे.

आणखी बातम्या...

CoronaVirus News : लस तयार होण्यासाठी नेमका किती लागतो कालावधी?

राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधून 50 मुस्लीम कुटुंबीयातील 250 सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म!    

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या    

मनोज सिन्हा होणार जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल; गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारला    

टॅग्स :ladakhलडाखchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणावIndiaभारत