शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमध्ये आता मीठ घोटाळा, वरिष्ठ मंत्री पोलिसांच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 1:50 PM

उत्तर प्रदेशमध्ये एकापाठोपाठ एक घोटाळे उघडकीस येत आहेत. पशुसंवर्धन घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यातील अजून एक घोटाळा उघडकीस येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ठळक मुद्देअन्न आणि पुरवठा विभागामध्ये मिठाचा पुरवठा करण्याचा ठेका देण्याच्या नावाखाली को्ट्यवधी रुपयांची अफरातफर या घोटाळ्यामध्ये पशुसंवर्धन राज्यमंत्री जय प्रकाश निषाद यांचाही सहभाग असल्याची शंका पोलिसांनी पशुसंवर्धन राज्यमंत्री जय प्रकाश निषाद यांना नोटीस पाठवण्याची केली तयारी

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे आश्वासन जनतेला दिले असले तरी उत्तर प्रदेशमध्ये एकापाठोपाठ एक घोटाळे उघडकीस येत आहेत. पशुसंवर्धन घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यातील अजून एक घोटाळा उघडकीस येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अन्न आणि पुरवठा विभागामध्ये मिठाचा पुरवठा करण्याचा ठेका देण्याच्या नावाखाली को्ट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घोटाळ्यामध्ये पशुसंवर्धन राज्यमंत्री जय प्रकाश निषाद यांचाही सहभाग असल्याची शंका व्यक्त करण्यात येत असून, याबाबतचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.पोलिसांनी पशुसंवर्धन राज्यमंत्री जय प्रकाश निषाद यांना नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. दरम्यान, पशुसंवर्धन घोटाळ्याप्रकरणी एसपीजी गोमतीनगर यांनी मंत्र्यांकडे चौकशी केली आहे. या दोन्ही घोटाळ्यांमधील मुख्य आरोपी आशीष राय याची मंत्र्यांच्या कार्यालयात ये-जा होती. दरम्यान, मंत्रिमहोदयांनासुद्धा या घोटाळ्याची माहिती असावी, अशी पोलिसांना शंका आहे.यापूर्वी उत्तर प्रदेशच्या पशुपालन विभागामध्ये पीठाच्या पुरवठ्याच्या नावावर अफरातफर झाली होती. यामध्ये गुजरातमधील व्यापारी नरेंद्र पटेल यांनी तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये पत्रकार आणि अधिकाऱ्यांना पशुसंवर्धन विभागामध्ये ठेका मिळवून देण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. पशुसंवर्धन विभागामधील या प्रकाराबाबतच्या तपासादरम्यान, अन्न आणि पुरवठा विभागातील अफरातफरही समोर आली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिस